QuoteDedicates Fertilizer plant at Ramagundam
Quote“Experts around the world are upbeat about the growth trajectory of Indian economy”
Quote“A new India presents itself to the world with self-confidence and aspirations of development ”
Quote“Fertilizer sector is proof of the honest efforts of the central government”
Quote“No proposal for privatization of SCCL is under consideration with the central government”
Quote“The Government of Telangana holds 51% stake in SCCL, while the Central Government holds 49%. The Central Government cannot take any decision related to the privatization of SCCL at its own level”

भारत माता की जय!

भारत माता की जय!!

भारत माता की जय!!! 

ई सभकु, विच्चे-सिना रइतुलु,

सोदरी, सोदरी- मनुलकु, नमस्कार - मुलु!

तेलंगणाचे राज्यपाल डॉक्टर तमिलीसाई सौंदरराजन, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी किशन रेड्डी, भगवंत खूबा, संसदेतील माझे सहकारी बंदी संजय कुमार, व्यंकटेश नाथा, इतर सन्माननीय, बंधू आणि भगिनींनो,

रामागुंडमच्या भूमीवरून संपूर्ण तेलंगणाला माझा आदरपूर्वक नमस्कार! आणि आत्ताच मला सांगण्यात आलं, आणि मी टी.व्ही. स्क्रीनवरही पाहत होतो की, यावेळी तेलंगणाच्या 70 विधानसभा मतदारसंघातून, हजारों शेतकरी बंधू -भगिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. त्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचेही मी स्वागत करतो, अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

तेलंगणासाठी आज 10 हजार कोटी रूपयांपेक्षाही अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली आहे. हे प्रकल्प इथल्या शेती आणि उद्योग अशा दोन्ही क्षेत्रांना बळकटी देणारे आहेत. खतनिर्मिती कारखाना असो, नवीन रेल मार्ग असेल, महामार्ग असेल, या सर्व गोष्टींमुळे उद्योगांचा विस्तार होवू शकणार आहे. या प्रकल्पांमुळे तेलंगणामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. सामान्य लोकांच्या जीवनमानामध्ये सुलभता येणार आहे. या सर्व योजनांसाठी देशवासियांचे, तेलंगणावासियांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो.

|

मित्रांनो,

गेल्या दोन-अडीच वर्षापासून संपूर्ण जग कोरोन महामारीच्या विरोधात लढा देत होते. दुसरीकडे जो संघष सुरू आहे, तणाव निर्माण झाला आहे, लष्करी कारवाई होत आहे, त्याचा परिणामही, त्याचा प्रभावही देश आणि दुनियावर पडत आहे. परंतु अशा विपरीत परिस्थितीमध्येही आज आपण संपूर्ण दुनियेतून एक आणि मुख्य गोष्ट ऐकतोय. जगातले झाडून सर्व तज्ज्ञ सांगत आहेत की, भारत आता लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, या दिशेने अतिशय वेगवान वाटचाल भारताची सुरू आहे. सर्व तज्ज्ञ मंडळी असेही सांगत आहेत की, जितकी वृद्धी 90नंतरच्या 30 वर्षांमध्ये झाली, तितकीच वाढ अवघ्या काही वर्षांमध्ये आता होणार आहे. शेवटी इतका अभूतपूर्व विश्वास आज जगाला, आर्थिक जगातल्या विद्वांनांना भारताविषयी का वाटतो? याचे सर्वात मोठे कारण आहे, भारतामध्ये गेल्या आठ वर्षांमध्ये झालेले परिवर्तन! गेल्या 8 वर्षांमध्ये देशाने काम करण्याची जुनी पद्धतच पूर्णपणे बदलून टाकली आहे. या 8 वर्षांमध्ये प्रशासनाविषयी विचारांमध्ये संपूर्णपणे परिवर्तन घडून आले आहे. तसेच दृष्टीकोनही बदलला आहे. मग यामध्ये पायाभूत सुविधा असोत, सरकार दरबारी होणारी प्रक्रिया असो, किंवा व्यवसाय सुलभता असो, या अशा सर्व प्रकारच्या परिवर्तनासाठी प्रोत्साहन देण्याचे काम भारतातला आकांक्षित समाज करीत आहे. आज विकसित होण्याच्या आकांक्षेसाठी आत्मविश्वासाने पूर्णपणे भरलेला नवा भारत जगासमोर आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

विकास आमच्यासाठी दिवसातले 24 तास, आठवड्यातले सातही दिवस आणि बारा महिने आणि संपूर्ण देशामध्ये चालणारे यंत्र आहे. आम्ही एक प्रकल्प लोकार्पण करतो, त्याचबरोबर अनेक नवीन प्रकल्पांवर काम सुरू करतो. ही गोष्ट आपण आजही पहात आहात. आणि आमचा प्रयत्न असा असतो की, ज्या प्रकल्पाचा शिलान्यास झाला, त्याच्यावर आवश्यक असलेले काम वेगाने केले जावे आणि प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावा. रामागुंडमचा हा खतनिर्मिती कारखाना याचेच एक उदाहरण आहे. वर्ष 2016मध्ये या कारखान्याचा शिलान्यास झाला होता आणि आज हा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला गेला आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

21वे शतकातला भारत, खूप मोठी लक्ष्ये निश्चित करून, त्यांना वेगाने प्राप्त करूनच पुढे जावू शकतो आणि आज ज्यावेळी लक्ष्य प्रचंड मोठे असते, त्यावेळी तर नवीन पद्धत स्वीकारली पाहिजे. नवीन व्यवस्था तयार केली पाहिजे. आज केंद्र सरकार पूर्ण इमानदारीने यासाठी प्रयत्नशील आहे. देशाचे खत क्षेत्रही याची साक्ष बनत आहे. गेल्या दशकांमध्ये आपण पाहिले आहे की, देश बहुतांश प्रमाणात खते परदेशातून आयात करीत होता. त्या परदेशी खतांच्या वापराशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नव्हता. युरियाच्या पूर्ततेसाठी जे कारखाने उभे केले होते, ते सुद्धा जुन्या तंत्रज्ञानामुळे बंद पडले होते. त्यामध्ये या रामागुंडम खत कारखान्याचाही समावेश होता. याशिवाय आणखी एक मोठी अडचण होती. इतका महाग  युरिया परदेशातून येत होता; परंतु तो शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्याऐवजी चोरी करून अवैध कारखान्यांमध्ये पोहोचवला जात होता. यामुळे शेतकरी बांधवांना युरिया मिळविण्यासाठी रात्र-रात्रभर रांगांमध्ये उभे रहावे लागत होते. अनेकवेळा तर लाठीमारही शेतकरी बांधवांना खावा लागत होता. 2014च्या पूर्वी दरवर्षी, प्रत्येक हंगामामध्ये ही समस्या शेतकरी बांधवांसमोर येत होती.

|

मित्रांनो,

2014 नंतर केंद्र सरकारने सर्व प्रथम यूरियावर शंभर टक्के कडू लिंबाचे कोटींग करण्याचे काम केले. यामुळे यूरियाचा काळा बाजार रोखता आला. रसायनांच्या कारखान्यात जो यूरिया पोहचायचा तो बंद झाला. शेतांमध्ये किती प्रमाणात यूरिया टाकला पाहिजे हे माहीत करून घेण्यासाठी शेतकऱ्यांजवळ कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती, मार्ग नव्हते. म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड देण्याची मोहीम संपूर्ण देशात चालवली. मृदा आरोग्य कार्ड मिळाल्याने शेतकऱ्यांना ही माहिती मिळाली की जर आपल्याला उत्पादन वाढवायचे असेल तर विनाकारण यूरिया वापरण्याची गरज नाही, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीचा पोत लक्षात येऊ लागला..

 

मित्रांनो,

यूरिया क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी आम्ही एक मोठे अभियान हाती घेतले आहे. यासाठी देशातील जे पाच मोठे खत कारखाने अनेक वर्षांपासून बंद होते ते पुन्हा सुरू करण्याची गरज होती. आणि आज अशी स्थिती आहे की उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील खत कारखान्यात खत उत्पादन सुरू झाले आहे. रामागुंडम खत कारखान्याचेही लोकार्पण झाले आहे. जेंव्हा हे पाचही कारखाने चालू होतील तेंव्हा देशाला 60 लाख टन यूरिया मिळू लागेल. म्हणजेच हजारो कोटी रुपये विदेशात जाण्यापासून वाचतील आणि शेतकऱ्यांना यूरिया आणखी सहजतेने उपलब्ध होईल. रामागुंडम खत कारखान्यांमुळे तेलंगणा सोबतच आंध्र प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल. या प्रकल्पामुळे याच्या परिसरात इतर व्यवसायांना संधी प्राप्त होतील, लॉजिस्टिक आणि वाहतूक क्षेत्राशी संबंधित कामे सुरू होतील. म्हणजेच 6 हजार कोटी रुपये जे केंद्र सरकारने इथे गुंतवले आहेत त्यामुळे तेलंगणाच्या तरुणांना कैक हजार कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.  

 

बंधू आणि भगिनींनो,

देशाच्या खत क्षेत्राला अत्याधुनिक बनवण्यासाठी आम्ही नव्या तंत्रज्ञानावरही तितकाच भर देत आहोत. भारताने यूरियाचे नॅनो तंत्रज्ञान विकसित केले आहे. एक गोणी यूरियामुळे जो लाभ होतो तितकाच लाभ नॅनो यूरियाच्या एका बाटलीपासून मिळणार आहे.

 

मित्रांनो,

खत क्षेत्रात आत्मनिर्भरता किती आवश्यक आहे, हे आपण आजची जागतिक परिस्थिती पाहता जास्त स्पष्टपणे अनुभवू शकत आहोत. कोरोना आला, लढाई सुरू झाली यामुळे खतांच्या किमती वाढल्या. पण, आम्ही या वाढलेल्या किमतींचा भार शेतकरी बंधू भगिनींवर पडू दिला नाही. केंद्र सरकार विदेशातून जी यूरियाची प्रत्येक गोणी आणते ती प्रत्येक गोणी, एक गोणी खत बाहेरून आणले तर ते 2 रुपयात खरेदी केले जाते, भारत सरकार 2 हजार रुपये खर्च करून ही गोणी आणते. पण शेतकऱ्यांकडून मात्र 2 हजार रुपये घेत नाही. सारा खर्च भारत सरकार उचलते, शेतकऱ्यांना ही खतांची गोणी केवळ 270 रुपयात उपलब्ध करून दिली जाते. याच प्रकारे डाय अमोनिअम फॉस्फेट (DAP) ची एक गोणी देखील सरकारला सुमारे 4 हजार रुपयांना पडते. पण शेतकऱ्यांकडून मात्र 4 हजार रुपये घेतले जात नाहीत. या एका गोणीवर देखील सरकार, एका एका गोणीवर सरकार अडीच हजारांहूनही जास्त अनुदान देत आहे. 

 

मित्रांनो,

गेल्या 8 वर्षात शेतकऱ्यांना स्वस्त खते देण्यासाठीच केंद्र सरकार, हा आकडा देखील लक्षात ठेवा मित्रांनो, लोकांनाही सांगा, 8 वर्षात शेतकऱ्यांवरचा खताचा बोजा वाढू नये, त्यांना स्वस्त खते मिळावीत यासाठी साडे नऊ लाख कोटी रुपये म्हणजेच जवळपास दहा लाख कोटी रुपये भारत सरकारने खर्च केले आहेत. शेतकऱ्यांना स्वस्त खते पुरवण्यासाठी केंद्र सरकार याच वर्षात अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करणार आहे. अडीच लाख कोटी रुपये. या शिवाय आमच्या सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोपरी ठेवणारे सरकार जेंव्हा दिल्लीमध्ये आहे तेंव्हा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असे अनेक प्रकल्प पुढे नेले जातील, काम करत राहतील. 

 

मित्रांनो,

अनेक दशकांपासून आपल्या देशातील शेतकरी खतासंबंधित आणखी एका समस्येला तोंड देत होते. अनेक दशकांपासून खतांचा असा बाजार बनला होता ज्यामध्ये अनेक प्रकारची खते, अनेक प्रकारचे खतांचे ब्रॅंड बाजारात विकले जात होते. यामुळे शेतकऱ्यांबरोबर अनेकदा फसवेगिरी केली जात होती. आता केंद्र सरकार यातूनही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. आता देशामध्ये यूरियाचा फक्त एक आणि एकच ब्रॅंड असेल, भारत यूरिया- भारत ब्रॅंड. याची किंमतही ठरलेली आहे आणि गुणवत्ता देखील ठरलेली आहे. हे सारे याच गोष्टीचे पुरावे आहेत की, देशातील शेतकऱ्यांसाठी, खास करून छोटे शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे आम्ही शासन व्यवस्थेत क्रांती घडवत आहोत. 

 

मित्रांनो,

आपल्या देशासमोर आणखी एक आव्हान आहे ते म्हणजे संपर्क पायाभूत सुविधांचे. आज देश ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील सर्व राज्यात महामार्ग, आधुनिक रेल्वे, विमानतळ, जलमार्ग, इंटरनेट महामार्ग यावर जलदगतीने काम सुरू आहे. या कामांना आता प्रधानमंत्री गति शक्ती राष्ट्रीय महायोजनेमुळे नवी ऊर्जा मिळत आहे. तुम्ही जरा आठवून पहा, पूर्वी काय होत असे? उद्योगांसाठी खास क्षेत्र जाहीर केले जात होते.

परंतु तेथे चांगले रस्ते, वीज आणि पाणीपुरवठा या ज्या प्राथमिक सुविधा हव्यात, त्या पोहचवण्यातही कित्येक वर्षे लागत असत. आता या कार्यशैलीत आम्ही परिवर्तन घडवत आहोत. आता पायाभूत सुविधांवर सर्व भागधारक आणि प्रकल्पांशी संबंधित जोडल्या गेलेल्या सर्व एजन्सीज एकत्र मिळून एका ठरवून दिलेल्या धोरणानुसार काम करत आहेत. यामुळे प्रकल्प रखडण्याची किंवा भरकटण्याची शक्यता नष्ट झाली आहे.

 

मित्रांनो,

भद्राद्री कोत्तागुडेम आणि खम्मम जिल्हा यांना जोडणारा नवीन रेल्वेमार्ग आज आपल्यासाठी समर्पित केला आहे. या रेल्वेमार्गामुळे येथील स्थानिकांना त्याचा लाभ तर होणारच आहे, परंतु संपूर्ण तेलंगणा राज्यालाही त्याचा लाभ होणार आहे. यामुळे तेलंगणाचे वीज क्षेत्र, उद्योग क्षेत्रांना लाभ होणार आहे पण नवतरूणांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. अखंडितपणे प्रयत्न केल्यामुळे 4 वर्षांमध्ये हा रेल्वेमार्ग बांधूनही तयार झाला आहे आणि त्याचे विद्युतीकरणाचे कामही झाले आहे. यामुळे कोळसा कमी खर्चात वीज कारखान्यापर्यंत पोहचवता येईल आणि प्रदूषणातही घट होणार आहे.

|

मित्रांनो,

आज ज्या तीन महामार्गांच्या रूंदीकरणाचे काम सुरू झाले आहे, त्याचा थेट लाभ हा कोळसा पट्टा, औद्योगिक कारखानदारीचा पट्टा आणि उस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. इथे तर हळदीचे उत्पादन वाढवण्याच्या कामातही  आमचे शेतकरी बाधव व्यस्त आहेत. उस उत्पादक शेतकरी असोत, हळदीचे उत्पादक शेतकरी असोत, येथे सुविधा वाढतील तसे त्यांच्यासाठी आपल्या पिक उत्पादनाची वाहतूक करणे सोपे होईल. याच प्रकारे, कोळशाच्या खाणी आणि वीज उत्पादन कारखान्यांमधील रस्ता रूंद झाल्यामुळे वाहतूक सुविधाजनक होईल आणि वेळेची बचत होईल. हैदराबाद-वरंगळ औद्योगिक मार्गिका, ककाटिया मेगा टेक्सटाईल पार्क येथील रूंद रस्त्यांशी संपर्क व्यवस्था झाल्याने  त्यांचे सामर्थ्यही वाढवेल.

 

मित्रांनो,

 जेव्हा देशाचा विकास केला जातो, विकासाच्या कार्यात गती आणली जाते तेव्हा अनेक वेळा राजकीय स्वार्थासाठी, काही विकृत मानसिकता असलेले लोक, काही वाईट शक्ती अफवा फैलावण्याचे तंत्र वापरण्यास सुरूवात करतात. लोकांना भडकवण्याचे  प्रयत्न करू लागतात. तेलंगणामध्येही आजकाल सिंगारेणी कॉईलरीज कंपनी लिमिटेड (एससीसीएल) आणि इतर वेगवेगळ्या कोळसा खाणींसंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत. आणि मी असे ऐकले आहे की हैदराबादेतून त्या अफवांना बळ दिले जात आहे. त्यात नवनवीन रंग भरले जात आहेत. मी आता जेव्हा तुमच्यासमोर आलो आहे, तर काही माहिती तुम्हाला देऊ इच्छितो, काही  वस्तुस्थिती तुमच्यासमोर ठेवू इच्छितो, काही तथ्ये तुम्हाला सांगू इच्छितो. या अफवा पसरवणाऱ्यांना हेही माहीत नाही की, त्यांचे हे असत्य कथन पकडले जाईल. येथे आमचे पत्रकार मित्रही बसले आहेत. बारकाईने लक्षात घ्या. सर्वात मोठे असत्य यातील हे आहे की, एससीसीएलमध्ये 51  टक्के भागीदारी तेलंगणा राज्यसरकारची आहे तर फक्त 49 टक्के भागीदारी केंद्र सरकारची आहे. एससीसीएलच्या खासगीकरणाशी संबंधित कोणताही निर्णय केंद्र सरकार आपल्या स्तरावर करू शकत नाही. 51 टक्के मालकी तर राज्य सरकारकडे आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की एससीसीएलच्या खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही. आणि केंद्र सरकारचा तसा काही हेतूही नाही. आणि म्हणून,  मी माझ्या  बंधुभगिनींना आग्रह करेन की, कोणत्याही अफवेकडे जराही लक्ष देऊ नका. या असत्याच्या व्यापाऱ्यांना हैदराबादेतच राहू द्या.

 

मित्रांनो,

आम्ही देशात कोळसा खाणींसंदर्भात हजारो कोटी रूपयांचे घोटाळे झालेले पाहिले आहेत. या घोटाळ्यांमध्ये  देशाबरोबरच येथील कामगार, गरीब आणि त्या क्षेत्रांचेही नुकसान झाले आहे, ज्या क्षेत्रांमध्ये या खाणी होत्या. आज देशात कोळशाची वाढती गरज लक्षात घेता, कोळसा खाणींचे लिलाव संपूर्ण पारदर्शकतेसह केले जात आहेत. ज्या क्षेत्रातील खाणीतून खनिजे काढली जात आहेत, त्या क्षेत्रातील लोकांना देण्यासाठी आमच्या सरकारने डीएमएफ म्हणजे जिल्हा खनिज निधीही स्थापन केला  आहे. या निधीच्या अंतर्गत हजारो कोटी रूपये राज्यांना वितरित करण्यात आले आहेत.

 

बंधु आणि भगिनींनो,

आम्ही सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रावर वाटचाल करत तेलंगाणाला पुढे घेऊन जाऊ इच्छितो. तेलंगणाचा जलद गतीने विकास करण्यासाठी आपल्या सर्वांचा आशिर्वाद आम्हाला मिळत राहील, याच विश्वासाने आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सर्व विकासकार्यांच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या शेतकरी बांधवांचे  विशेष अभिनंदन आणि इतक्या मोठ्या  संख्येने आपण इथे आलात, यामुळे हैदराबादेतील काही लोकांची आज झोप उडाली असेल. इतक्या मोठ्या संख्येने येण्यासाठी मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.

माझ्या बरोबर बोला, भारत माता की जय. दोन्ही मुठी  बंद करून संपूर्ण शक्तीनिशी घोषणा द्या

भारत माता की जय

भारत माता की जय

भारत माता की जय

धन्यवाद जी.

  • krishangopal sharma Bjp February 22, 2025

    मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹🙏🌹🙏🌷🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
  • krishangopal sharma Bjp February 22, 2025

    मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹🙏🌹🙏🌷🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
  • krishangopal sharma Bjp February 22, 2025

    मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹🙏🌹🙏🌷🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
  • krishangopal sharma Bjp February 22, 2025

    मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹🙏🌹🙏🌷🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
  • krishangopal sharma Bjp February 22, 2025

    मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹मोदी 🌹🙏🌹🙏🌷🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🙏🌷🙏🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹
  • दिग्विजय सिंह राना September 20, 2024

    हर हर महादेव
  • JBL SRIVASTAVA May 30, 2024

    मोदी जी 400 पार
  • Vaishali Tangsale February 14, 2024

    🙏🏻🙏🏻
  • ज्योती चंद्रकांत मारकडे February 12, 2024

    जय हो
  • Babla sengupta December 24, 2023

    Babla sengupta
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
How PM Mudra Yojana Is Powering India’s Women-Led Growth

Media Coverage

How PM Mudra Yojana Is Powering India’s Women-Led Growth
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Our government is emphasizing on connectivity and also ensuring welfare of the poor and social justice: PM Modi in Hisar, Haryana
April 14, 2025
QuoteToday, being the birth anniversary of the architect of our Constitution, Baba Saheb Ambedkar, is a very important day for all of us, for the entire country: PM
QuoteToday flights have started from Haryana to Ayodhya Dham, meaning now the holy land of Shri Krishna, Haryana, is directly connected to the city of Lord Ram: PM
QuoteOn one hand, our government is emphasizing on connectivity and on the other hand, we are also ensuring welfare of the poor and social justice: PM

मैं कहूंगा बाबासाहेब आंबेडकर, आप सब दो बार बोलिए, अमर रहे! अमर रहे!

बाबासाहेब आंबेडकर, अमर रहे! अमर रहे!

बाबासाहेब आंबेडकर, अमर रहे! अमर रहे!

बाबासाहेब आंबेडकर, अमर रहे! अमर रहे!

हरियाणा के मुख्यमंत्री श्रीमान नायब सिंह सैनी जी, केन्द्रीय मंत्रिमंडल के मेरे साथी श्रीमान मुरलीधर मोहोल जी, हरियाणा सरकार के सभी मंत्रीगण, सांसद और विधायकगण और मेरे प्यारे भाइयों और बहनों,

म्हारे हरयाणे के धाकड़ लोगां ने राम राम!

ठाडे जवान, ठाडे खिलाड़ी और ठाडा भाईचारा, यो सै हरयाणे की पहचान!

लावणी के इस अति व्‍यस्‍त समय में आप इतनी विशाल संख्या में हमें आशीर्वाद देने पहुंचे हैं। मैं आप सभी जनता जनार्दन का अभिनंदन करता हूं। गुरु जंभेश्वर, महाराजा अग्रसेन और अग्रोहा धाम को भी श्रद्धापूर्वक नमन करता हूं।

|

साथियों,

हरियाणा से हिसार से मेरी कितनी ही यादें जुड़ी हुई हैं। जब भारतीय जनता पार्टी ने मुझे हरियाणा की जिम्मेदारी दी थी, तो यहां अनेक साथियों के साथ मैंने लंबे समय तक मिलकर काम किया था। इन सभी साथियों के परिश्रम ने भारतीय जनता पार्टी की हरियाणा में नींव को मजबूत किया है। और आज मुझे ये देखकर गर्व होता है कि भाजपा विकसित हरियाणा, विकसित भारत के लक्ष्य को लेकर पूरी गंभीरता से काम कर रहा है।

साथियों,

आज का दिन हम सभी के लिए, पूरे देश के लिए और खासकर के दलित, पीड़ित, वंचित, शोषित, उन सबके लिए बहुत महत्वपूर्ण दिवस है। उनके जीवन में तो ये दूसरी दिवाली होती है। आज संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर की जयंती है। उनका जीवन, उनका संघर्ष, उनका जीवन संदेश, हमारी सरकार की ग्‍यारह साल की यात्रा का प्रेरणा स्तंभ बना है। हर दिन, हर फैसला, हर नीति, बाबासाहेब आंबेडकर को समर्पित है। वंचित, पीड़ित, शोषित, गरीब, आदिवासी, महिलाएँ, इनके जीवन में बदलाव लाना, इनके सपनों को पूरा करना, ये हमारा मकसद है। इसके लिए निरंतर विकास, तेज विकास और यही भाजपा सरकार का मंत्र है।

साथियों,

इसी मंत्र पर चलते हुए आज हरियाणा से अयोध्या धाम के लिए फ्लाइट शुरू हुई है। यानी अब श्रीकृष्‍ण जी की पावन भूमि, प्रभु राम की नगरी से सीधे जुड़ गई है। अग्रसेन हवाई अड्डे से वाल्‍मीकि हवाई अड्डे, अब सीधी उड़ान भरी जा रही है। बहुत जल्दी यहां से दूसरे शहरों के लिए भी उड़ानें शुरू होंगी। आज हिसार एयरपोर्ट की नई टर्मिनल बिल्डिंग का शिलान्यास भी हुआ है। ये शुरुआत हरियाणा की आकांक्षाओं को एक नई ऊंचाई पर पहुंचाने की उड़ान है। मैं हरियाणा के लोगों को इस नई शुरुआत के लिए ढेर सारी बधाई देता हूं।

|

साथियों,

मेरा आपसे वादा रहा है, हवाई चप्पल पहनने वाला भी हवाई जहाज में उड़ेगा और ये वादा हम देश में चारों तरफ पूरा होता देख रहे हैं। बीते दस सालों में करोड़ों भारतीयों ने जीवन में पहली बार हवाई सफर की है। हमने वहां भी नए एयरपोर्ट बनाए, जहां कभी अच्छे रेलवे स्टेशन तक नहीं थे। 2014 से पहले देश में 74 एयरपोर्ट थे। सोचिए, 70 साल में 74, आज देश में एयरपोर्ट की संख्या 150 के पार हो गई है। देश के करीब 90 एरोड्रम उड़ान योजना से जुड़ चुके हैं। 600 से अधिक रूट पर उड़ान योजना के तहत हवाई सेवा चल रही है। इनमें बहुत कम पैसों में लोग हवाई यात्रा कर रहे हैं और इसलिए आज हर साल हवाई यात्रा करने वालों का नया रिकॉर्ड बन रहा है। हमारी एयरलाइन कंपनियों ने भी रिकॉर्ड संख्या में दो हजार नए जहाजों का, हवाई जहाजों का ऑर्डर दिया है। और जितने नए जहाज आएंगे, उतनी ही ज्यादा नौकरियां, पायलट के रूप में हो, एयर होस्टेस के रूप में हो, सैकड़ों नई सेवाएं भी होती हैं, एक हवाई जहाज जब चलता है तब, ग्राउंड स्टाफ होता है, न जाने कितने काम होते हैं। ऐसी अनेक सेवाओं के लिए नौजवानों को रोजगार के अवसर मिलेंगे। इतना ही नहीं, हवाई जहाज के मेंटेनेंस से जुड़ा एक बड़ा सेक्टर भी अनगिनत रोजगार बनाएगा। हिसार का ये एयरपोर्ट भी हरियाणा के नौजवानों के सपनों को नई ऊंचाई देगा।

साथियों,

हमारी सरकार एक तरफ कनेक्टिविटी पर बल दे रही है, दूसरी तरफ गरीब कल्‍याण और सामाजिक न्‍याय भी सुनिश्चित कर रही है और यहीं तो बाबासाहेब आंबेडकर का सपना था। हमारे संविधान निर्माताओं की यही आकांक्षा थी। देश के लिए मरने-मिटने वालों का भी यही सपना था, लेकिन हमें ये कभी भूलना नहीं है कि कांग्रेस ने बाबासाहेब आंबेडकर के साथ क्‍या किया। जब तक बाबासाहेब जीवित थे, कांग्रेस ने उन्हें अपमानित किया। दो-दो बार उन्हें चुनाव हरवाया, कांग्रेस की पूरी सरकार उनको उखाड़ फेंकने में लगी थी। उनको सिस्‍टम से बाहर रखने की साजिश की गई। जब बाबासाहेब हमारे बीच नहीं रहे, तो कांग्रेस ने उनकी याद तक मिटाने की कोशिश की। कांग्रेस ने बाबासाहेब के विचारों को भी हमेशा के लिए खत्म कर देना चाहा। डॉक्टर आंबेडकर संविधान के संरक्षक थे। कांग्रेस संविधान की भक्षक बन गई है। डॉक्टर आंबेडकर समानता लाना चाहते थे, लेकिन कांग्रेस ने देश में वोट बैंक का वायरस फैला दिया।

साथियों,

बाबासाहेब चाहते थे कि हर गरीब, हर वंचित, गरिमा से जी सके, सर ऊंचा करके जीये, वो भी सपने देखे, अपने सपने पूरे कर सके। लेकिन कांग्रेस ने एससी, एसटी, ओबीसी को सेकंड क्‍लास सिटीजन बना दिया। कांग्रेस के लंबे शासनकाल में, कांग्रेस के नेताओं के घर में स्विमिंग पूल तक पानी पहुंच गया, लेकिन गांव में नल से जल नहीं पहुंचा। आजादी के 70 साल बाद भी गांवों में सिर्फ 16 प्रतिशत घरों में नल से जल आता था। सोचिए, 100 घर में से 16 घर में! इससे सबसे ज्यादा प्रभावित कौन थे? इससे एससी, एसटी, ओबीसी सबसे ज्यादा प्रभावित थे। अरे उनकी इतनी ही चिंता थी, आज जो गली-गली में जाकर भाषण झाड़ रहे हैं, अरे कम से कम मेरे एससी, एसटी, ओबीसी भाइयों के घर तक अरे पानी तो पहुंचा देते। हमारी सरकार ने 6-7 साल में 12 करोड़ से ज़्यादा ग्रामीण घरों में नल कनेक्शन दिए हैं। आज गांव के 80 प्रतिशत घरों में यानी पहले 100 में से 16, आज 100 में से 80 घरों में नल से जल आता है। और बाबासाहेब का आशीर्वाद है, हम हर घर तक नल से जल पहुंचाएंगे। शौचालय के अभाव में भी सबसे बुरी स्थिति एससी, एसटी, ओबीसी समाज की ही थी। हमारी सरकार ने 11 करोड़ से ज्यादा शौचालय बनवाकर, वंचितों को गरिमा का जीवन दिया।

साथियों,

कांग्रेस के ज़माने में एससी, एसटी, ओबीसी के लिए बैंक का दरवाजा तक नहीं खुलता था। बीमा, लोन, मदद, ये सारी बातें, सब सपना था। लेकिन अब, जनधन खातों के सबसे बड़े लाभार्थी मेरे एससी, एसटी, ओबीसी के भाई-बहन हैं। हमारे एससी, एसटी, ओबीसी भाई-बहन आज गर्व से जेब में से रुपे कार्ड निकाल कर के दिखाते हैं। जो अमीरों के जेबों में कभी रुपे कार्ड हुआ करते थे, वो रुपे कार्ड आज मेरा गरीब दिखा रहा है।

|

साथियों,

कांग्रेस ने हमारे पवित्र संविधान को, सत्ता हासिल करने का एक हथियार बना दिया। जब-जब कांग्रेस को सत्ता का संकट दिखा, उन्होंने संविधान को कुचल दिया। कांग्रेस ने आपातकाल में संविधान की स्पिरिट को कुचला, ताकि जैसे-तैसे सत्ता बनी रहे। संविधान की भावना है कि सबके लिए एक जैसी नागरिक संहिता हो, जिसे मैं कहता हूं सेक्‍युलर सिविल कोड, लेकिन कांग्रेस ने इसे कभी लागू नहीं किया। उत्तराखंड में, भाजपा सरकार आने के बाद सेक्‍युलर सिविल कोड, समान नागरिक संहिता, ये लागू हुई, डंके की चोट पर लागू हुई और देश का दुर्भाग्य देखिए, संविधान को जेब में लेकर के बैठे हुए लोग, संविधान पर बैठ गए हुए लोग, ये कांग्रेस के लोग उसका भी विरोध कर रहे हैं।

साथियों,

हमारे संविधान ने एससी, एसटी, ओबीसी के लिए आरक्षण का प्रावधान किया। लेकिन कांग्रेस ने उनको आरक्षण पहुंचा की नहीं पहुंचा, उनके बच्‍चों को शिक्षा के लिए सुविधा प्रारंभ मिलना शुरू हुआ कि नहीं हुआ, एससी, एसटी, ओबीसी के कोई व्यक्ति अधिकार से वंचित तो नहीं रहे गए, उसकी कभी परवाह नहीं की, लेकिन राजनीतिक खेल खेलने के लिए कांग्रेस ने बाबासाहेब आंबेडकर ने जो सपना देखा था, सामाजिक न्‍याय के लिए संविधान में जो व्यवस्था की थी, उसको भी पीठ में छुरा घोंपकर उस संविधान के उस प्रावधान को तुष्टिकरण का माध्यम बना दिया। अभी आपने भी समाचारों में सुना होगा, कर्नाटका की कांग्रेस सरकार ने टेंडर में अब एससी, एसटी, ओबीसी के अधिकार छीनकर के धर्म के आधार पर आरक्षण दे दिया। जबकि संविधान में बाबासाहेब आंबेडकर ने साफ-साफ शब्दों में चर्चा में कहा था कि इस संविधान में कतई धर्म के आधार पर आरक्षण की व्यवस्था नहीं की जाएगी और हमारे संविधान ने धर्म के आधार पर आरक्षण के लिए प्रतिबंध लगाया हुआ है।

साथियों,

कांग्रेस की तुष्टिकरण की इस नीति का बहुत बड़ा नुकसान, मुस्लिम समाज को भी हुआ है। कांग्रेस ने सिर्फ कुछ कट्टरपंथियों को ही खुश किया। बाकी समाज, बेहाल रहा, अशिक्षित रहा, गरीब रहा। कांग्रेस की इस कुनीति का सबसे बड़ा प्रमाण, वक्फ कानून है। देश आजाद होने के बाद, 2013 तक वक्‍फ का कानून चलता था, लेकिन चुनाव जीतने के लिए तुष्टिकरण की राजनीति के लिए, वोटबैंक की राजनीति के लिए, 2013 के आखिर में, आखिरी सत्र में कांग्रेस ने इतने सालों तक चल रहे वक्फ कानून में आनन-फानन संशोधन कर दिया, ताकि चुनाव में वोट पा सकें। वोट बैंक को खुश करने के लिए, इस कानून को ऐसा बना दिया कि बाबासाहेब आंबेडकर के संविधान की ऐसी की तैसी, संविधान से ऊपर कर दिया। ये बाबासाहेब का सबसे बड़ा अपमान का काम था।

साथियों,

ये कहते हैं कि इन्होंने ये मुसलमानों के हित में किया। मैं जरा ऐसे सभियों से पूछना चाहता हूं, वोट बैंक के भूखे इन राजनेताओं से कहना चाहता हूं, अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है, तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए, क्यों नहीं बनाते भई? संसद में टिकट देते हैं, 50 परसेंट मुसलमानों को दो। जीत करके आएंगे तो अपनी बात बताएंगे। लेकिन ये नहीं करना है, कांग्रेस में तो कुछ नहीं देना है। देश की, देश के नागरिकों के अधिकारों को छीनना और देना, इनकी नीयत किसी का भी भला करने की कभी नहीं रही, मुसलमानों का भला करने की भी नहीं रही। यही कांग्रेस की अच्छी सच्चाई है।

|

साथियों,

वक्फ के नाम पर लाखों हेक्टेयर जमीन पूरे देश में है। इस जमीन, इस प्रॉपर्टी से गरीब का, बेसहारा महिलाओं-बच्चों का भला होना चाहिए था और आज ईमानदारी से उसका उपयोग हुआ होता, तो मेरे मुसलमान नौजवानों को साइकिल के पंक्चर बनाकर के जिंदगी नहीं गुजारनी पड़ती। लेकिन इससे मुट्ठी भर भू-माफिया का ही कुछ भला हुआ। पसमांदा मुस्लिम, इस समाज को कोई फायदा नहीं हुआ। और ये भूमाफिया, किसकी जमीन लूट रहे थे? ये दलित की जमीन लूट रहे थे, पिछड़े की जमीन लूट रहे थे, आदिवासी की जमीन लूट रहे थे, विधवा महिलाओं की संपत्ति जमीन लूट रहे थे। सैकड़ों विधवा मुस्लिम महिलाओं ने भारत सरकार को चिट्ठी लिखी, तब जाकर के ये कानून की चर्चा आई है। वक्फ कानून में बदलाव के बाद अब ये गरीबों से जो लूटा जा रहा है, वो बंद होने वाला है। और सबसे बड़ी बात, हमने एक बहुत बड़ा जिम्मेदारी पूर्ण, महत्वपूर्ण काम किया है। हमने इस वक्फ कानून में एक और प्रावधान कर दिया है। अब नए कानून के तहत, वक्‍फ के कानून के तहत, किसी भी आदिवासी की जमीन को हिन्‍दुस्‍तान के किसी भी कोने में, आदिवासी की जमीन को, उसके घर को, उसकी संपत्ति को ये वक्फ बोर्ड हाथ भी नहीं लगा पाएगा। ये आदिवासी के हितों की रक्षा करने का, संविधान की मर्यादाओं का पालन करने का हमने बहुत बड़ा काम किया है। मैं ये प्रावधानों से वक्फ की भी पवित्र भावना का सम्मान होगा। मुस्लिम समाज के गरीब और पसमांदा परिवारों, मुस्लिम महिलाओं खास करके मुस्लिम विधवाओं को, मुस्लिम बच्चों को उनका हक भी मिलेगा और भविष्य में उनका हक सुरक्षित रहेगा। और यही तो बाबासाहेब आंबेडकर ने संविधान की स्पिरिट में हमें काम दिया हुआ है। यही असल स्पिरिट है, यही असली सामाजिक न्याय है।

साथियों,

हमारी सरकार ने 2014 के बाद, बाबासाहेब आंबेडकर की प्रेरणा को आने वाली पीढ़ियों तक पहुंचाने के लिए अनेक महत्वपूर्ण कदम उठाए। बाबासाहेब देश और दुनिया में जहां-जहां रहे, वे सभी स्थान उपेक्षित थे। जो संविधान के नाम पर अपनी राजनीतिक रोटी सेकने के लिए निकले हैं, उन्होंने बाबासाहेब से जुड़े हुए हर स्थान का अपमान किया, इससे इतिहास से मिटाने का प्रयास किया। स्थिति ये थी कि मुंबई के इंदु मिल में बाबासाहेब आंबेडकर का स्मारक बनाने के लिए भी देशभर में लोगों को आंदोलन करने पड़े। हमारी सरकार ने आते ही इंदु मिल के साथ-साथ, बाबासाहेब आंबेडकर की महू की जन्मभूमि हो, बाबासाहेब आंबेडकर जी की लंदन की शिक्षाभूमि हो, दिल्ली में उनकी महापरिनिर्वाण स्थली हो या फिर नागपुर की दीक्षाभूमि हो, हमने सभी का विकास किया। इनको पंचतीर्थ के रूप में विकसित किया है। मेरा सौभाग्य है कि कुछ दिन पहले ही मुझे दीक्षाभूमि में जाकर, नागपुर जाकर बाबासाहेब को नमन करने का अवसर मिला।

|

साथियों,

कांग्रेस के लोग सामाजिक न्याय की बड़ी-बड़ी बातें करते हैं, लेकिन हमें ये भी याद रखना है कि कांग्रेस ने बाबासाहेब आंबेडकर और चौधरी चरण सिंह जी, इन दोनों महान सपूतों को भारत रत्न नहीं दिया था। बाबासाहेब आंबेडकर को भारत रत्न तब मिला, जब केंद्र में भाजपा के समर्थन वाली सरकार बनी। वहीं हमें गर्व है कि भाजपा की ही सरकार ने चौधरी चरण सिंह जी को भी भारत रत्न दिया है।

साथियों,

सामाजिक न्याय के, गरीब कल्याण के पथ को, हरियाणा की भाजपा सरकार भी निरंतर सशक्त कर रही है। सरकारी नौकरियों की भी हरियाणा में क्या हालत थी, आप सबको पता है। यूं किया करते, जे नौकरी लागणि है, तो किसी नेता के गैल हो ले और नि तो रुपया ले आ। बापू की जमीन और मां के तो जेवर भी बिक जाया करते। मुझे खुशी है कि नायब सिंह सैनी जी की सरकार ने कांग्रेस की इस बीमारी का इलाज कर दिया है। बिना खर्ची-बिना पर्ची के नौकरियां देने का जो ट्रैक रिकॉर्ड हरियाणा का है, वो अद्भुत है। और मुझे गर्व है कि मुझे ऐसे साथी मिले हैं, ऐसी साथी-सरकार मिली है। यहां के 25 हज़ार नौजवानों को सरकारी नौकरी ना मिले, इसके लिए कांग्रेस ने एड़ी-चोटी का ज़ोर लगा दिया था। लेकिन इधर मुख्यमंत्री नायब सैनी जी ने शपथ ली, उधर हजारों युवाओं को नियुक्ति-पत्र जारी कर दिये गए! ये है, भाजपा का, सरकार का सुशासन। और अच्छा ये है कि नायब सिंह सैनी जी की सरकार आने वाले वर्षों में हजारों नई नौकरियों का रोडमैप बनाकर के चल रही है।

साथियों,

हरियाणा वो प्रदेश है, जहां बहुत बड़ी संख्या में युवा सेना में जाकर देश की सेवा करते हैं। कांग्रेस ने तो वन रैंक वन पेंशन को लेकर भी दशकों तक धोखा ही दिया। ये हमारी सरकार है जिसने वन रैंक वन पेंशन योजना लागू की। अब तक हरियाणा के पूर्व फौजियों को भी OROP के, वन रैंक वन पेंशन के 13 हजार 500 करोड़ रुपए, 13 हजार 500 करोड़ रुपए दिए जा चुके हैं। आपको याद होगा, इसी योजना पर झूठ बोलते हुए कांग्रेस सरकार ने पूरे देश के फौजियों के लिए सिर्फ 500 करोड़ रुपए का प्रावधान किया था। अब आप सोचिए अखिल हरियाणा में, 13 हजार 500 करोड़ और कहां 500 करोड़, कैसी आंख में धूल डालने की प्रवृत्ति थी। कांग्रेस किसी की सगी नहीं है, वो सिर्फ सत्ता की सगी है। वो ना दलितों की सगी है, ना पिछड़ों की सगी है, ना मेरे देश की माता, बहन, बेटियों की सगी है, ना ही वो मेरे फौजियों की सगी है।

|

साथियों,

मुझे पूरा विश्वास है कि हरियाणा, विकसित भारत के संकल्प को मजबूती देगा। खेल हो या फिर खेत, हरियाणा की मिट्टी की खुशबू दुनियाभर में महक बिखेरती रहेगी। मुझे हरियाणा के अपने बेटे-बेटियों पर बहुत भरोसा है। ये नया एयरपोर्ट, ये नई उड़ान, हरियाणा को पूरा, हरियाणा के सपनों को पूरा करने की प्रेरणा बने और इतनी विशाल संख्या में आप आशीर्वाद देने आए, ये मेरा सौभाग्य है, मैं आपको सर झुकाकर के नमन करता हूं। और अनेक सफलताओं के लिए, अनेक-अनेक शुभकामनाएं देता हूं, बहुत-बहुत बधाई देता हूं! मेरे साथ बोलिए भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय!

बहुत-बहुत धन्यवाद!