QuoteFlags off Varanasi-New Delhi Vande Bharat Express Train
QuoteLaunches Unified Tourist Pass System under Smart City Mission
Quote“I feel immense pride when the work of Kashi’s citizens is showered with praise”
Quote“UP prospers when Kashi prospers, and the country prospers when UP prospers”
Quote“Kashi along with the entire country is committed to the resolve of Viksit Bharat”
Quote“Modi Ki Guarantee Ki Gadi is a super hit as government is trying to reach the citizens, not the other way round”
Quote“This year, Banas Dairy has paid more than one thousand crore rupees to the farmers of UP”
Quote“This entire area of ​​Purvanchal has been neglected for decades but with the blessings of Mahadev, now Modi is engaged in your service”

नम: पार्वती पतये… हर हर महादेव!
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, गुजरात विधानसभेचे अध्यक्ष आणि बनास डेयरीचे अध्यक्ष आणि आज विशेष रूपाने शेतकऱ्यांना भेट, उपहार देण्यासाठी आलेले शंकर भाई चौधरी, राज्याच्या मंत्रिमंडळातले सदस्य, आमदार, इतर मान्यवर आणि बनारसच्या माझ्या कुटुंबीयांनो… 


बाबा शिव यांच्या पवित्र जमिनीवर आपल्या सर्व काशीच्या लोकांना माझा सप्रेम नमस्कार. 
माझ्या काशीच्या लोकांच्या या उत्साहामुळे थंडीच्या या वातावरणात सुद्धा गर्मी वाढविली आहे. काय म्हणतात बनारस मध्ये ...जिया रझा बनारस!!! ठीक आहे, सुरुवातीला आमची एक तक्रार आहे... काशीच्या लोकांशी. का आम्ही आपली तक्रार करत आहोत? एक वर्ष देव दिवाळीला आम्ही इथे राहिलो नाही आणि पुढच्या वर्षी देव दिवाळीला काशीच्या लोकांनी मिळून विक्रम मोडीत काढला.
आपण सर्व विचार करत असाल की जेव्हा सर्व काही चांगलेच झाले आहे तर मग मी का तक्रार करत आहे, मी यासाठी तक्रार करत आहे कारण दोन वर्षांपूर्वी जेव्हा मी देव दिवाळीला इथे आलो होतो तेव्हा आपण त्या वेळच्या विक्रमालाही मोडीत काढले आहे. 
आता घरातला एक सदस्य या नात्याने मी तर तक्रार करणारच ना, कारण आपले हे परिश्रम बघायला मी त्यावेळेस इथे नव्हतो. यावेळेस जे लोक देव दिवाळीचा अद्भुत असा देखावा पाहून आले आहेत, परदेशातले पाहुणे सुद्धा आले होते, त्यांनी दिल्लीमध्ये मला संपूर्ण परिस्थिती विषयी सांगितले. जी-20 मध्ये आलेले सर्व पाहुणे असतील किंवा बनारस मध्ये येणारा कोणताही पाहुणा असेल..जेव्हा ते बनारसच्या लोकांची प्रशंसा करत असतात तेव्हा माझी सुद्धा मान अभिमानाने उंच होते. काशी वासियांनी जे काम करून दाखवले आहे त्याबद्दल जेव्हा संपूर्ण विश्व त्याचे गुणगान करत असते तेव्हा सर्वात जास्त आनंद हा मला होत असतो. भगवान महादेवांच्या काशीमध्ये मी जेवढी काही सेवा करत राहील ..ती सुद्धा मला खूपच कमी वाटत असते. 

 

|

माझ्या कुटुंबीयांनो, 
जेव्हा काशीचा विकास होत असतो तेव्हा उत्तर प्रदेशचा सुद्धा विकास होत असतो आणि जेव्हा उत्तर प्रदेशाचा विकास होत असतो तेव्हा देशाचा सुद्धा विकास होत असतो, याच भावनेतून आज सुद्धा इथे जवळजवळ 20 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे. 
बनारसच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची जोडणी असो, बीएचयु ट्रॉमा सेंटरमध्ये क्रिटिकल केअर युनिट असेल, रस्ते, वीज, गंगा घाट, रेल्वे, विमानतळ, सौर ऊर्जा आणि पेट्रोलियम यासारख्या अनेक क्षेत्रांशी संबंधित उपक्रम असतील हे सर्व या क्षेत्राच्या विकासाच्या प्रगतीला आणखी गती देतील. काल सायंकाळीच मला काशी कन्याकुमारी तामिळ संगमम रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवण्याची संधी प्राप्त झाली होती. 
आज वाराणसी पासून दिल्लीपर्यंत एक आणखी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरू झालेली आहे. आज पासून मऊ-दोहरीघाट रेल्वे सुद्धा सुरू झालेली आहे. ही रेल्वे सुविधा सुरू झाल्याने दोहरीघाट याबरोबरच बड़हलगंज, हाटा, गोला- गगहा पर्यंतच्या सर्व लोकांना लाभ मिळणार आहे. या सर्व विकास कार्यासाठी मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत आहे. 

माझ्या कुटुंबीयांनो, 
आज काशीबरोबरच संपूर्ण देश विकसित भारत घडवण्यासाठी कटिबद्ध झालेला आहे. विकसित भारत संकल्प यात्रा हजारो गावे, हजारो शहरांपर्यंत पोहोचलेली आहे. कोट्यवधी लोक या यात्रेबरोबर जोडले जात आहेत. इथे काशीमध्ये सुद्धा मला विकसित भारत संकल्प यात्रेचा एक भाग बनण्याची संधी मिळाली आहे. या यात्रेमध्ये जी गाडी चालत आहे त्या गाडीला देशातली जनता मोदी की गारंटी वाली गाडी असे बोलत आहेत. 
 

|

आपण सर्व लोकांनी मोदींची गॅरंटी अनुभवली आहे..ना ? आमचा प्रयत्न आहे की भारत सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी ज्या काही योजना बनवल्या आहेत त्या योजनांपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये. याआधी गरीब, सरकारकडे सुविधा मिळवण्यासाठी फेऱ्या मारत असायचा आता मोदी यांनी म्हटले आहे की, सरकार स्वतः चालत गरिबांच्या जवळ जाणार आहे आणि यासाठीच मोदी की गॅरंटी वाली गाडी खूपच सुपरहिट झाली आहे. 
काशीमध्ये सुद्धा हजारो नवीन लाभार्थी सरकारी योजनांशी जोडले गेले आहेत, जे याआधी या योजनांपासून वंचित राहिले होते. कोणाला आयुष्यमान कार्ड मिळाले आहे, कोणाला मोफत राशन कार्ड प्राप्त झालेले आहे, कोणाला पक्क्या घराची गॅरंटी मिळालेली आहे, कोणाला पिण्याचे पाणी नळाच्या जोडण्यांमधून मिळत आहे, कोणाला मोफत स्वयंपाकाच्या गॅस जोडण्या मिळालेल्या आहेत. आमचा हाच प्रयत्न आहे की, कोणताही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये सर्वांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. 
आणि या अभियानाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची गोष्ट जी लोकांना मिळालेली आहे…ती म्हणजे विश्वास. ज्यांना योजनांचा लाभ मिळालेला आहे त्यांना हा विश्वास सुद्धा मिळालेला आहे की आता त्यांचे जीवन आणखी चांगले होणार आहे, जे वंचित होते त्यांना सुद्धा हा विश्वास मिळालेला आहे की, एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा नक्कीच या योजनांचा लाभ मिळणार आहे. याच विश्वासाने, देशाच्या याच विश्वासाला आणखी मजबूत केले आहे की वर्ष 2047 पर्यंत भारत विकसित देश झालाच पाहिजे. 
आणि नागरिकांना जो लाभ मिळतो आहे, लाभ खरच मिळतो आहे, ते पाहून मला सुद्धा लाभ मिळतो. मी दोन दिवसांपासून या संकल्प यात्रेमध्ये जात आहे आणि माझ्या नागरिकांशी गाठीभेटी होत आहेत. 
काल मी जिथे गेलो तिथे शाळकरी मुलांना भेटण्याची मला संधी मिळाली, केवढा आत्मविश्वास होता..केवढ्या चांगल्या प्रकारे कविता म्हणत होत्या त्या मुली, संपूर्ण विज्ञान समजावून सांगत होत्या आणि एवढ्या सुंदर प्रकारे अंगणवाडी मधील लहान मुले गीत गाऊन स्वागत करत होते. 
 

|

हे पाहून मला खूप खूप आनंद होतो. आताच इथे आपल्या भगिनी चंदा देवी यांचे भाषण मी ऐकले, इतके उत्तम भाषण होते, मी तर म्हणेन मोठ-मोठे लोकही असे भाषण करू शकत नाहीत. सगळ्या गोष्टी इतक्या तपशिलात जाऊन सांगत होत्या मी काही प्रश्नही विचारले, त्यांची उत्तरेही दिली आणि त्या आपल्या लखपती दीदी आहेत.

मी जेव्हा सांगितले आपण लखपती दीदी झाल्या आहात तेव्हा त्यांनी सांगितले की साहेब, मला  बोलण्याची संधी मिळाली आहे, मात्र आमच्या गटात आणखी 3-4 भगिनी लखपती झाल्या आहेत आणि सर्वांना लखपती करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्प यात्रेने मला आणि माझ्या सहकाऱ्यांना, समाजातल्या सामर्थ्याचे, एकाहून एक सामर्थ्यवान आपल्या माता-भगिनी, कन्या, मुले, यांच्यातल्या सामर्थ्याचे, खेळामध्ये ही मुले किती हुशार आहेत, ज्ञानाने किती प्रगल्भ आहेत, या साऱ्या गोष्टी  पाहण्याची, जाणण्याची, अनुभवण्याची मोठी संधी मला या संकल्प यात्रेने दिली आहे. म्हणूनच सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येकाला मी सांगतो की ही विकसित भारत संकल्प यात्रा आपल्यासारख्या लोकांसाठी शिक्षणाचे चालते फिरते विद्यापीठ आहे. आपल्याला शिकायला मिळते. मी दोन दिवसात इतक्या गोष्टी जाणल्या आहेत, इतके शिकलो आहे की माझे जीवन धन्य झाले.

माझ्या कुटुंबियांनो,

कहल जाला: काशी कबहु ना छाड़िए, विश्वनाथ दरबार। 

आमचे सरकार काशीमध्ये वास्तव्य सुलभ करण्याबरोबरच काशी समवेत संपर्क सुविधा वाढवण्यासाठीही तितकीच मेहनत करत आहे. इथे गाव असो किंवा शहर  क्षेत्र, संपर्काच्या उत्तम सुविधा होत आहेत. आज ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले त्यामुळे काशीच्या विकासाला आणखी वेग प्राप्त होईल. यामध्ये आजूबाजूच्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचाही समावेश आहे.  शिवपुर-फुलवरिया-लहरतारा रस्ता आणि ओव्हरब्रिज मुळे वेळ आणि इंधन अशा दोन्हींची बचत होणार आहे. या प्रकल्पांमुळे शहराच्या दक्षिण भागातून बाबतपूर विमानतळावर जाणाऱ्या लोकांचीही सोय होणार आहे.

 

|

अच्छा एक बात बतावा, एक बात बतावा, गदौलिया से लंका तक टूरिस्टन का संख्या बढ़ल हौ की नाहीं ?

मित्रांनो,

काशीमध्ये लोकांचे उत्पन्न वाढावे,इथे येणाऱ्या पर्यटकांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी आमचे सरकार सातत्याने काम करत आहे. आज वाराणसी इथे स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत इकात्मिक पर्यटक पास प्रणाली–काशी दर्शन याचाही प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे वेग-वेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना वेगवेगळी तिकिटे घेण्याची आवश्यकता उरणार नाही. एका पासमुळे प्रत्येक ठिकाणी प्रवेश शक्य आहे.

मित्रांनो,

काशीमधली प्रेक्षणीय स्थळे, खाद्य पदार्थांची प्रसिद्ध ठिकाणे, मनोरंजन आणि ऐतिहासिक महत्वाची  ठिकाणे कोणती आहेत याबाबतची सगळी माहिती  देश आणि विदेशातल्या पर्यटकांना मिळावी यासाठी वाराणसीचे  पर्यटन संकेतस्थळ-काशी सुरु करण्यात आले आहे.

मित्रांनो,
आज गंगेवरील अनेक घाटांच्या नूतनीकरणाचे कामही सुरू झाले आहे. आधुनिक बस निवारे असोत किंवा विमानतळ आणि रेल्वे स्थानकात बांधल्या जाणाऱ्या आधुनिक सुविधा असोत, यामुळे वाराणसीत येणाऱ्या लोकांना आणखी चांगला अनुभव मिळेल.
 

माझ्या कुटुंबीयांनो,
काशीसह देशाच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी आजचा मोठा  दिवस आहे. रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी देशात मोठी मोहीम सुरू आहे हे तुम्हाला माहीत आहे. मालगाड्यांसाठी पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या  उभारणीमुळे रेल्वेचे चित्र बदलेल. या मालिकेत आज पंडित दीनदयाल  उपाध्याय जंक्शन ते न्यू भाऊपूर जंक्शन दरम्यानच्या विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे पूर्व भारतातून कोळसा आणि इतर कच्चा माल उत्तर प्रदेशात आणणे सोपे होईल. यामुळे काशी क्षेत्रातील  उद्योगधंदे आणि शेतकऱ्यांचा उत्पादित माल पूर्व भारतात आणि परदेशात पाठवण्यातही मोठी मदत होईल.

 

|

मित्रांनो,
आज बनारस रेल्वे इंजिन कारखान्यात बनवलेले 10 हजारावे इंजिनदेखील कार्यान्वित करण्यात आले आहे. हे मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड बद्दलची आपली  बांधिलकी बळकट करणारे  आहे. उत्तर प्रदेशाच्या  विविध भागांमध्ये औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी, परवडणारी आणि पुरेशी वीज आणि गॅस या दोन्हींची उपलब्धता आवश्यक आहे. मला आनंद आहे की,  डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांमुळे उत्तर प्रदेश  सौरऊर्जेच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. चित्रकूट येथे 800 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क उत्तर प्रदेशमध्ये  पुरेशी वीज उपलब्ध करून देण्याची आपली  वचनबद्धता मजबूत करेल. यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील आणि जवळपासच्या गावांच्या विकासालाही गती  मिळेल. आणि सौर ऊर्जेबरोबरच, पूर्व उत्तर प्रदेशात पेट्रोलियमशी संबंधित एक मजबूत नेटवर्क देखील तयार केले जात आहे. देवरिया आणि मिर्झापूरमध्ये उभारल्या जाणाऱ्या या सुविधांमुळे पेट्रोल-डिझेल, जैव-सीएनजी, इथेनॉलवर प्रक्रिया करण्यातही मदत होणार आहे.

माझ्या कुटुंबियांनो,
विकसित भारतासाठी देशातील महिला शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि प्रत्येक गरीबाचा विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. माझ्यासाठी या चार जातीच  सर्वात मोठ्या जाती आहेत. या चार जाती मजबूत झाल्या तर संपूर्ण देश बलवान होईल. हा विचार करून आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात 30 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही अशा छोट्या शेतकऱ्यांनाही ही सुविधा दिली जात आहे. नैसर्गिक शेतीवर भर देण्याबरोबरच आपले सरकार शेतकऱ्यांसाठी आधुनिक व्यवस्थाही करत आहे. सध्या सुरू असलेल्या विकसित  भारत संकल्प यात्रेत ड्रोन पाहून सर्वच शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. हे ड्रोन आपल्या कृषी व्यवस्थेचे भविष्य घडवणार आहेत .औषध असो वा खत, त्यांची फवारणी सुलभ होईल. यासाठी सरकारने नमो ड्रोन दीदी मोहीमही सुरू केली आहे, खेड्यापाड्यातील लोक याला नमो दीदी म्हणतात.या मोहिमेंतर्गत बचत गटांशी संबंधित भगिनींना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तो दिवस आता दूर नाही जेव्हा काशीमधील भगिनी  आणि मुलीही ड्रोनच्या जगात क्रांती घडवतील.
मित्रांनो,
तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे बनारसमध्ये अमूल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आधुनिक बनास डेअरी संयंत्राचे  काम अतिशय वेगाने सुरू आहे आणि शंकरभाई मला सांगत होते की हे काम कदाचित दीड एक  महिन्यात पूर्ण होईल. बनारसमध्ये बनास डेअरी 500 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करत आहे. दुग्धोत्पादनात आणखी वाढ व्हावी म्हणून ही डेअरी गायींच्या संवर्धनासाठी मोहीम राबवत आहे. बनास डेअरी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.लखनौ आणि कानपूरमध्ये बनास डेअरीची संयंत्र  सुरू आहेत. यावर्षी बनास डेअरीने उत्तर प्रदेशाच्या  4  हजारांहून अधिक गावांतील शेतकऱ्यांना एक हजार कोटींहून अधिक रक्कम दिली आहे.या कार्यक्रमात आणखी एक मोठे काम झाले आहे. लाभांश म्हणून, बनास डेअरीने आज उत्तर प्रदेशातील  दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 100 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे. हा लाभ मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांचे मी खूप खूप  अभिनंदन करतो.
 

|

माझ्या कुटुंबीयांनो,
काशीत वाहत असलेली  विकासाची ही  अमृतधारा  या संपूर्ण प्रदेशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. पूर्वांचलचा हा संपूर्ण परिसर अनेक दशकांपासून दुर्लक्षित आहे. पण महादेवाच्या आशीर्वादाने आता मोदी तुमच्या सेवेत कार्यरत आहेत. अवघ्या काही महिन्यांवर देशभरात निवडणुका आहेत आणि मोदींनी देशाला हमी दिली आहे की त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात ते भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवतील. आज जर मी देशाला ही हमी देत असेल तर ते तुम्हा सर्वांमुळे, माझ्या काशीतील सुहृदांमुळे  आहे. तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभे राहता, माझे संकल्प बळकट करता.
 

|

चला, दोन्ही हात वर करून पुन्हा एकदा म्हणा,  नम: पार्वती पतये....हर हर महादेव.
खूप खूप शुभेच्छा.

 

  • sanjvani amol rode January 12, 2025

    jay shriram
  • sanjvani amol rode January 12, 2025

    jay ho
  • krishangopal sharma Bjp December 18, 2024

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩,,
  • krishangopal sharma Bjp December 18, 2024

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩,
  • krishangopal sharma Bjp December 18, 2024

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
  • कृष्ण सिंह राजपुरोहित भाजपा विधान सभा गुड़ामा लानी November 21, 2024

    जय मां भारती 🇮🇳
  • कृष्ण सिंह राजपुरोहित भाजपा विधान सभा गुड़ामा लानी November 21, 2024

    जय श्री राम 🚩 वन्दे मातरम् जय भाजपा विजय भाजपा
  • Devendra Kunwar October 08, 2024

    BJP
  • दिग्विजय सिंह राना September 20, 2024

    हर हर महादेव
  • Reena chaurasia September 09, 2024

    बीजेपी
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
In boost to NE connectivity, 166-km Shillong-Silchar highway gets nod

Media Coverage

In boost to NE connectivity, 166-km Shillong-Silchar highway gets nod
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
This is the right time to Create In India, Create For The World: PM Modi at WAVES Summit
May 01, 2025
QuoteWAVES highlights India's creative strengths on a global platform: PM
QuoteWorld Audio Visual And Entertainment Summit, WAVES, is not just an acronym, It is a wave of culture, creativity and universal connectivity: PM
QuoteIndia, with a billion-plus population, is also a land of a billion-plus stories: PM
QuoteThis is the right time to Create In India, Create For The World: PM
QuoteToday when the world is looking for new ways of storytelling, India has a treasure of its stories dating back thousands of years, this treasure is timeless, thought-provoking and truly global: PM
QuoteThis is the time of dawn of Orange Economy in India, Content, Creativity and Culture - these are the three pillars of Orange Economy: PM
QuoteScreen size may be getting smaller, but the scope is becoming infinite, Screen is getting micro but the message is becoming mega: PM
QuoteToday, India is emerging as a global hub for film production, digital content, gaming, fashion, music and live concerts: PM
QuoteTo the creators of the world — dream big and tell your story, To investors — invest not just in platforms, but in people, To Indian youth — tell your one billion untold stories to the world: PM

आज महाराष्ट्राचा स्थापना दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीतील सर्व बंधू-भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

आजे गुजरातनो पण स्थापना दिवस छे, विश्व भर में फैले सब गुजराती भाई-बहनों को भी गुजरात स्थापना दिवस की बहुत-बहुत शुभकामनाएं।

वेव्स समिट में उपस्थित, महाराष्ट्र के गवर्नर सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडल के मेरे सहयोगी अश्विनी वैष्णव जी, एल मुरुगन जी, महाराष्ट्र के डिप्टी सीएम एकनाथ शिंदे जी, अजीत पवार जी, दुनिया के कोने-कोने से जुड़े क्रिएटिव वर्ल्ड के सभी दिग्गज, विभिन्न देशों से पधारे information, communication, art एवं culture विभागों के मंत्रीगण, विभिन्न देशों के राजदूत, दुनिया के कोने-कोने से जुड़े क्रिएटिव वर्ल्ड के चेहरे, अन्य महानुभाव, देवियों और सज्जनों !

साथियों,

आज यहां मुंबई में 100 से अधिक देशों के Artists, Innovators, Investors और Policy Makers, एक साथ, एक ही छत के नीचे, एकत्र हुए हैं। एक तरह से आज यहां Global Talent और Global Creativity के एक Global Ecosystem की नींव रखी जा रही है। World Audio Visual And Entertainment Summit यानि वेव्स, ये सिर्फ एक्रोनिम नहीं है। ये वाकई, एक Wave है, Culture की, Creativity की, Universal Connect की। और इस Wave पर सवार हैं, फिल्में, म्यूजिक, गेमिंग, एनीमेशन, स्टोरीटेलिंग, क्रिएटिविटी का अथाह संसार, Wave एक ऐसा ग्लोबल प्लेटफॉर्म है, जो आप जैसे हर आर्टिस्ट, हर Creator का है, जहां हर कलाकार, हर युवा, एक नए Idea के साथ Creative World के साथ जुड़ेगा। इस ऐतिहासिक और शानदार शुरुआत के लिए, मैं देश-विदेश से जुटे आप सभी महानुभावों को बहुत-बहुत बधाई देता हूं, आप सबका अभिनंदन करता हूं।

|

साथियों,

आज एक मई है, आज से 112 साल पहले, तीन मई 1913, भारत में पहली फीचर फिल्म राजा हरिशचंद्र रिलीज हुई थी। इसके निर्माता दादा साहेब फाल्के जी थे, और कल ही उनकी जन्मजयंती थी। बीती एक सदी में, भारतीय सिनेमा ने, भारत को दुनिया के कोने-कोने में ले जाने में सफलता पाई है। रूस में राजकपूर जी की लोकप्रियता, कान में सत्यजित रे की पॉपुलैरिटी, और ऑस्कर में RRR की Success में यही दिखता है। गुरु दत्त की सिनेमेटिक Poetry हो या फिर रित्विक घटक का Social Reflection, A.R. Rahman की धुन हो या राजामौली की महागाथा, हर कहानी, भारतीय संस्कृति की आवाज़ बनकर दुनिया के करोड़ों लोगों के दिलों में उतरी है। आज Waves के इस मंच पर हमने भारतीय सिनेमा के अनेक दिग्गजों को डाक-टिकट के माध्यम से याद किया है।

साथियों,

बीते वर्षों में, मैं कभी गेमिंग वर्ल्ड के लोगों से मिला हूं, कभी म्यूजिक की दुनिया के लोगों से मिला, फिल्म मेकर्स से मिला, कभी स्क्रीन पर चमकने वाले चेहरों से मिला। इन चर्चाओं में अक्सर भारत की क्रिएटिविटी, क्रिएटिव केपेबिलिटी और ग्लोबल कोलैबोरेशन की बातें उठती थीं। मैं जब भी आप सभी क्रिएटिव वर्ल्ड के लोगों से मिला, आप लोगों से Ideas लेता था, तो भी मुझे स्वयं भी इस विषय की गहराई में जाने का मौका मिला। फिर मैंने एक प्रयोग भी किया। 6-7 साल पहले, जब महात्मा गांधी जी की 150वीं जयंति का अवसर आया, तो 150 देशों के गायक-गायिकाओं को गांधी जी का प्रिय गीत, वैष्णव जन को तेने कहिए, ये गाने के लिए मैंने प्रेरित किया। नरसी मेहता जी द्वारा रचित ये गीत 500-600 साल पुराना है, लेकिन ‘गांधी 150’ के समय दुनिया भर के आर्टिस्ट्स ने इसे गाया है और इसका एक बहुत बड़ा इंपैक्ट हुआ, दुनिया एक साथ आई। यहां भी कई लोग बैठे हैं, जिन्होंने ‘गांधी 150’ के समय 2-2, 3-3 मिनट के अपने वीडियोज बनाए थे, गांधी जी के विचारों को आगे बढ़ाया था। भारत और दुनिया भर के क्रिएटिव वर्ल्ड की ताकत मिलकर क्या कमाल कर सकती है, इसकी एक झलक हम तब देख चुके हैं। आज उसी समय की कल्पनाएं, हकीकत बनकर वेव्स के रूप में जमीन पर उतरी है।

साथियों,

जैसे नया सूरज उगते ही आकाश को रंग देता है, वैसे ही ये समिट अपने पहले पल से ही चमकने लगी है। "Right from the first moment, The summit is roaring with purpose." पहले एडिशन में ही Waves ने दुनिया का ध्यान अपनी तरफ खींच लिया है। हमारे Advisory Board से जुड़े सभी साथियों ने जो मेहनत की है, वो आज यहां नजर आ रही है। आपने बीते दिनों में बड़े पैमाने पर Creators Challenge, Creatosphere का अभियान चलाया है, दुनिया के करीब 60 देशों से एक लाख क्रिएटिव लोगों ने इसमें Participate किया। और 32 चैलेंजेज़ में 800 फाइनलिस्ट चुने गए हैं। मैं सभी फाइनलिस्ट्स को अनेक-अनेक शुभकामनाएं देता हूं। आपको मौका मिला है- दुनिया में छा जाने का, कुछ कर दिखाने का।

|

साथियों,

मुझे बताया गया है कि यहां आपने भारत पैविलियन में बहुत कुछ नया रचा है, नया गढ़ा है। मैं इसे देखने के लिए भी बहुत उत्सुक हूं, मैं जरूर जाऊंगा। Waves Bazar का Initiative भी बहुत Interesting है। इससे नए क्रिएटर्स Encourage होंगे, वो नए बाजार से जुड़ पाएंगे। आर्ट की फील्ड में, Buyers और Sellers को कनेक्ट करने का ये आइडिया वाकई बहुत अच्छा है।

साथियों,

हम देखते हैं कि छोटे बच्चे के जीवन की शुरुआत, जब बालक पैदा होता है तब से, मां से उसका संबंध भी लोरी से शुरु होता है। मां से ही वो पहला स्वर सुनता है। उसको पहला स्वर संगीत से समझ आता है। एक मां, जो एक बच्चे के सपने को बुनती है, वैसे ही क्रिएटिव वर्ल्ड के लोग एक युग के सपनों को पिरोते हैं। WAVES का मकसद ऐसे ही लोगों को एक साथ लाने का है।

साथियों,

लाल किले से मैंने सबका प्रयास की बात कही है। आज मेरा ये विश्वास और पक्का हो गया है कि आप सभी का प्रयास आने वाले वर्षों में WAVES को नई ऊंचाई देगा। मेरा इंडस्ट्री के साथियों से ये आग्रह बना रहेगा, कि जैसे आपने पहली समिट की हैंड होल्डिंग की है, वो आगे भी जारी रखें। अभी तो WAVES में कई तरह की खूबसूरत लहरें आनी बाकी हैं, भविष्य में Waves अवॉर्ड्स भी लॉन्च होने वाले हैं। ये आर्ट और क्रिएटिविटी की दुनिया में सबसे प्रतिष्ठित अवॉर्ड्स होने वाले हैं। हमें जुटे रहना है, हमें जग के मन को जीतना है, जन-जन को जीतना है।

साथियों,

आज भारत, दुनिया की Third Largest Economy बनने की तरफ तेज़ी से आगे बढ़ रहा है। आज भारत ग्लोबल फिनटेक एडॉप्शन रेट में नंबर वन है। दुनिया का सेकेंड लार्जेस्ट मोबाइल मैन्यूफैक्चरर है। दुनिया का तीसरा सबसे बड़ा स्टार्ट-अप इकोसिस्टम भारत में है। विकसित भारत की हमारी ये जर्नी तो अभी शुरू हुई है। भारत के पास इससे भी कहीं अधिक ऑफर करने के लिए है। भारत, बिलियन प्लस आबादी के साथ-साथ, बिलियन प्लस Stories का भी देश है। दो हज़ार साल पहले, जब भरत मुनि ने नाट्यशास्त्र लिखा, तो उसका संदेश था - "नाट्यं भावयति लोकम्" इसका अर्थ है, कला, संसार को भावनाएं देती है, इमोशन देती है, फीलिंग्स देती है। सदियों पहले जब कालिदास ने अभिज्ञान-शाकुंतलम लिखी, शाकुंतलम, तब भारत ने क्लासिकल ड्रामा को एक नई दिशा दी। भारत की हर गली में एक कहानी है, हर पर्वत एक गीत है, हर नदी कुछ न कुछ गुनगुनाती है। आप भारत के 6 लाख से ज्यादा गांवों में जाएंगे, तो हर गांव का अपना एक Folk है, Storytelling का अपना ही एक खास अंदाज़ है। यहां अलग-अलग समाजों ने लोककथाओं के माध्यम से अपने इतिहास को अगली पीढ़ी तक पहुंचाया है। हमारे यहां संगीत भी एक साधना है। भजन हों, गज़लें हों, Classical हो या Contemporary, हर सुर में एक कहानी है, हर ताल में एक आत्मा है।

|

साथियों,

हमारे यहां नाद ब्रह्म यानि साउंड ऑफ डिवाइन की कल्पना है। हमारे ईश्वर भी खुद को संगीत और नृत्य से अभिव्यक्त करते हैं। भगवान शिव का डमरु - सृष्टि की पहली ध्वनि है, मां सरस्वती की वीणा - विवेक और विद्या की लय है, श्रीकृष्ण की बांसुरी - प्रेम और सौंदर्य का अमर संदेश है, विष्णु जी का शंख, शंख ध्वनि- सकारात्मक ऊर्जा का आह्वान है, इतना कुछ है हमारे पास, अभी यहां जो मन मोह लेने वाली सांस्कृतिक प्रस्तुति हुई, उसमें भी इसकी झलक दिखी है। और इसलिए ही मैं कहता हूं- यही समय है, सही समय है। ये Create In India, Create For The World का सही समय है। आज जब दुनिया Storytelling के लिए नए तरीके ढूंढ रही है, तब भारत के पास हज़ारों वर्षों की अपनी कहानियों का खज़ाना है। और ये खजाना Timeless है, Thought-Provoking है और Truly Global है। और ऐसा नहीं है कि इसमें कल्चर से जुड़े विषय ही हैं, इसमें विज्ञान की दुनिया है, स्पोर्ट्स है, शौर्य की कहानियां हैं, त्याग-तपस्या की गाथाएं हैं। हमारी स्टोरीज में साइंस भी है, फिक्शन भी है, करेज है, ब्रेवरी है, भारत के इस खजाने की बास्केट बहुत बड़ी है, बहुत विशाल है। इस खजाने को दुनिया के कोने-कोने में ले जाना, आने वाली पीढ़ियों के सामने नए और Interesting तरीके से रखना, ये waves platform की बड़ी जिम्मेदारी है।

साथियों,

आप में से ज्यादातर लोगों को पता है कि हमारे यहां पद्म अवार्ड आजादी के कुछ साल बाद ही शुरू हो गए थे। इतने सालों से ये अवार्ड दिए जा रहे हैं, लेकिन हमने इन अवार्ड्स को पीपल्स पद्मा बना दिया है। जो लोग देश के दूर-दराज में, कोने-कोने में देश के लिए जी रहे हैं, समाज की सेवा कर रहे हैं, हमने उनकी पहचान की, उनको प्रतिष्ठा दी, तो पद्मा की परंपरा का स्वरूप ही बदल गया। अब पूरे देश ने खुले दिल से इसे मान्यता दी है, अब ये सिर्फ एक आयोजन ना होकर पूरे देश का उत्सव बन गया है। इसी तरह वेव्स भी है। वेव्स क्रिएटिव वर्ल्ड में, फिल्म में, म्यूजिक में, एनीमेशन में, गेमिंग में, भारत के कोने-कोने में जो टैलेंट है, उसे एक प्लेटफार्म देगा, तो दुनिया भी इसे अवश्य सराहेगी।

साथियों,

कंटेंट क्रिएशन में भारत की एक और विशेषता, आपकी बहुत मदद करने वाली है। हम, आ नो भद्र: क्रतवो यन्तु विश्वत: के विचार को मानने वाले हैं। इसका मतलब है, चारों दिशाओं से हमारे पास शुभ विचार आएं। ये हमारी civilizational openness का प्रमाण है। इसी भाव के साथ, पारसी यहां आए। और आज भी पारसी कम्यूनिटी, बहुत गर्व के साथ भारत में थ्राइव कर रही है। यहां Jews आए और भारत के बनकर रह गए। दुनिया में हर समाज, हर देश की अपनी-अपनी सिद्धियां हैं। इस आयोजन में यहां इतने सारे देशों के मंत्रीगण हैं, प्रतिनिधि हैं, उन देशों की अपनी सफलताएं हैं, दुनिया भर के विचारों को, आर्ट को वेलकम करना, उनको सम्मान देना, ये हमारे कल्चर की ताकत है। इसलिए हम मिलकर, हर कल्चर की अलग-अलग देशों की उपलब्धियों से जुड़ा बेहतरीन कंटेंट भी क्रिएट कर सकते हैं। ये ग्लोबल कनेक्ट के हमारे विजन को भी मजबूती देगा।

|

साथियों,

मैं आज दुनिया के लोगों को भी ये विश्वास दिलाना चाहता हूं, भारत के बाहर के जो क्रिएटिव वर्ल्ड के लोग हैं, उन्हें ये विश्वास दिलाना चाहता हूं, कि आप जब भारत से जुड़ेंगे, जब आप भारत की कहानियों को जानेंगे, तो आपको ऐसी-ऐसी स्टोरीज मिलेंगी, कि आपको लगेगा कि अरे ये तो मेरे देश में भी होता है। आप भारत से बहुत नैचुरल कनेक्ट फील करेंगे, तब आपको Create In India का हमारा मंत्र और सहज लगेगा।

साथियों,

ये भारत में Orange Economy का उदय काल है। Content, Creativity और Culture - ये Orange Economy की तीन धुरी हैं। Indian films की reach अब दुनिया के कोने-कोने तक पहुंच रही है। आज Hundred Plus देशों में भारतीय फिल्में release होती हैं। Foreign audiences भी अब Indian films को सिर्फ सरसरी तौर से देखते नहीं, बल्कि समझने की कोशिश करता है। इसलिए आज बड़ी संख्या में विदेशी दर्शक Indian content को subtitles के साथ देख रहे हैं। India में OTT Industry ने पिछले कुछ सालों में 10x growth दिखाई है। Screen size भले छोटा हो रहा हो, पर scope infinite है। स्क्रीन माइक्रो होती जा रही है पर मैसेज मेगा होता जा रहा है। आजकल भारत का खाना विश्व की पसंद बनता जा रहा है। मुझे विश्वास है कि आने वाले दिनों में भारत का गाना भी विश्व की पहचान बनेगा।

साथियों,

भारत की Creative Economy आने वाले वर्षों में GDP में अपना योगदान और बढ़ा सकती है। आज भारत Film Production, Digital Content, Gaming, Fashion और Music का Global Hub बन रहा है। Live Concerts से जुड़ी इंडस्ट्री के लिए अनेक संभावनाएं हमारे सामने हैं। आज ग्लोबल एनीमेशन मार्केट का साइज़ Four Hundred And Thirty Billion Dollar से ज्यादा का है। अनुमान है कि अगले 10 सालों में ये डबल हो सकता है। ये भारत की एनीमेशन और ग्राफिक्स इंडस्ट्री के लिए बहुत बड़ा अवसर है।

साथियों,

ऑरेंज इकोनॉमी के इस बूम में, मैं Waves के इस मंच से देश के हर युवा क्रिएटर से कहूंगा, आप चाहे गुवाहाटी के म्यूज़िशियन हों, कोच्चि के पॉडकास्टर हों, बैंगलुरू में गेम डिज़ाइन कर रहे हों, या पंजाब में फिल्म बना रहे हैं, आप सभी भारत की इकोनॉमी में एक नई Wave ला रहे हैं - Creativity की Wave, एक ऐसी लहर, जो आपकी मेहनत, आपका पैशन चला रहा है। और हमारी सरकार भी आपकी हर कोशिश में आपके साथ है। Skill India से लेकर Startup Support तक, AVGC इंडस्ट्री के लिए पॉलिसी से लेकर Waves जैसे प्लेटफॉर्म तक, हम हर कदम पर आपके सपनों को साकार करने में निरंतर लगे रहते हैं। हम एक ऐसा Environment बना रहे हैं, जहां आपके idea और इमेजिनेशन की वैल्यू हो। जो नए सपनों को जन्म दे, और आपको उन सपनों को साकार करने का सामर्थ्य दे। वेव्स समिट के जरिए भी आपको एक बड़ा प्लेटफॉर्म मिलेगा। एक ऐसा प्लेटफॉर्म, जहां Creativity और Coding एक साथ होगी, जहां Software और Storytelling एक साथ होगी, जहां Art और Augmented Reality एक साथ होगी। आप इस प्लेटफॉर्म का भरपूर इस्तेमाल करिए, बड़े सपने देखिए, उन्हें पूरा करने के लिए पूरी ताकत लगा दीजिए।

|

साथियों,

मेरा पूरा विश्वास आप पर है, कंटेंट क्रिएटर्स पर है, और इसकी वजह भी है। Youth की spirit में, उनकी वर्किंग स्टाइल में, कोई barriers, कोई baggage या boundaries नहीं होती, इसीलिए आपकी creativity बिल्कुल free-flow करती है, इसमें कोई hesitation, कोई Reluctance नहीं होता। मैंने खुद, हाल ही में कई young creators से, gamers से, और ऐसे ही कई लोगों से personally interaction किया है। Social media पर भी मैं आपकी creativity को देखता रहता हूं, आपकी energy को feel करता हूं, ये कोई संयोग नहीं है कि आज जब भारत के पास दुनिया की सबसे बड़ी young population है, ठीक उसी वक्त हमारी creativity की नई-नई dimensions सामने आ रही हैं। Reels, podcasts, games, animation, startup, AR-VR जैसे formats, हमारे यंग माइंड्स, इन हर format में शानदार काम कर रहे हैं। सही मायने में वेव्स आपकी जनरेशन के लिए है, ताकि आप अपनी एनर्जी, अपनी Efficiency से, Creativity की पूरी इस Revolution को Re-imagine कर सकें, Re-define कर सकें।

साथियों,

Creativity की दुनिया के आप दिग्गजों के सामने, मैं एक और विषय की चर्चा करना चाहता हूं। ये विषय है- Creative Responsibility, हम सब देख रहे हैं कि 21वीं सेंचुरी के, जो की टेक ड्रिवन सेंचुरी है। हर व्यक्ति के जीवन में टेक्नोलॉजी का रोल लगातार बढ़ता जा रहा है। ऐसे में मानवीय संवेदनाओं को बनाए रखने के लिए extra efforts की जरूरत हैं। ये क्रिएटिव वर्ल्ड ही कर सकता है। हमें इंसान को रोबोट्स नहीं बनने देना है। हमें इंसान को अधिक से अधिक संवेदनशील बनाना है, उसे और अधिक समृद्ध करना है। इंसान की ये समृद्धि, इंफॉर्मेशन के पहाड़ से नहीं आएगी, ये टेक्नोलॉजी की स्पीड और रीच से भी नहीं आएगी, इसके लिए हमें गीत, संगीत, कला, नृत्य को महत्व देना होगा। हज़ारों सालों से ये, मानवीय संवेदना को जागृत रखे हुए हैं। हमें इसे और मजबूत करना है। हमें एक और अहम बात याद रखनी है। आज हमारी यंग जेनरेशन को कुछ मानवता विरोधी विचारों से बचाने की ज़रूरत है। WAVES एक ऐसा मंच है, जो ये काम कर सकता है। अगर इस ज़िम्मेदारी से हम पीछे हट गए तो, ये युवा पीढ़ी के लिए बहुत घातक होगा।

साथियों,

आज टेक्नोलॉजी ने क्रिएटिव वर्ल्ड के लिए खुला आसमान बना दिया है, इसलिए अब ग्लोबल कोऑर्डिनेशन भी उतना ही जरूरी है। मुझे विश्वास है, ये प्लेटफॉर्म, हमारे Creators को Global Storytellers से कनेक्ट करेगा, हमारे Animators को Global Visionaries से जोड़ेगा, हमारे Gamers को Global Champions में बदलेगा। मैं सभी ग्लोबल इन्वेस्टर्स को, ग्लोबल क्रिएटर्स को आमंत्रित करता हूं, आप भारत को अपना Content Playground बनाएं। To The Creators Of The World - Dream Big, And Tell Your Story. To Investors - Invest Not Just In Platforms, But In People. To Indian Youth - Tell Your One Billion Untold Stories To The World!

आप सभी को, पहली Waves समिट के लिए फिर से बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं, आप सबका बहुत-बहुत धन्यवाद।

नमस्कार।