भारत माता की – जय,

भारत माता की – जय,

भारत माता की – जय।

धेमाजिर हारुवा भूमिर परा अखमबाखीक एई बिखेख दिनटोट मइ हुभेच्छा आरु अभिनंदन जनाइछो !

मंचावर उपस्थित आसामचे राज्यपाल प्राध्यापक जगदीश मुखी , इथले लोकप्रिय यशस्वी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी धर्मेंद्र प्रधान , रामेश्वर तेली , आसाम सरकारमधील मंत्री डॉक्टर हिमंता बिश्वा सरमा , राज्य सरकारचे अन्य मंत्रीगण, खासदार , आमदार , आणि विशाल संख्येने उपस्थित आसामच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

हे माझे सौभाग्य आहे की आज मला तिसऱ्यांदा धेमाजी इथे येण्याचे, तुम्हा सर्वाना भेटण्याचे सौभाग्य लाभले, आणि दरवेळी इथल्या लोकांची आत्मीयता, इथल्या लोकांची आपुलकी , इथल्या लोकांचा आशीर्वाद मला जास्तीत जास्त मेहनत करण्याची, आसामसाठी , ईशान्य प्रदेशासाठी काही ना काही नवे करण्याची प्रेरणा देत राहतो. जेव्हा मी इथे गोगामुखमध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेचा शिलान्यास करण्यासाठी आलो होतो तेव्हा मी म्हटले होते कि ईशान्य प्रदेश भारताच्या विकासाचे नवे इंजिन बनेल. आज आपण हाच विश्वास आपल्या डोळ्यांसमोर साकार होताना पाहत आहोत.

बंधू आणि भगिनींनो

ब्रह्मपुत्रच्या याच उत्तरेकडील किनाऱ्यावरून आठ दशकांपूर्वी आसामच्या चित्रपटांनी आपला प्रवास जॉयमती चित्रपटासह सुरु केला होता. या क्षेत्राने आसामच्या संस्कृतीचा गौरव वाढवणारी अनेक व्यक्तिमत्वे दिली आहेत. रूपकुंवर ज्योति प्रसाद अग्रवाल असतील, कलागुरू बिश्नु प्रसाद राभा असतील, नचसूर्य फणि सरमा असतील, यांनी आसामची ओळख नव्या उंचीवर पोहचवली. भारतरत्न डॉ भुपेन हज़ारिका यांनी लिहिले होते - लुइतुर पार दुटि जिलिक उठिब राति, ज्बलि हत देवालीर बन्ति। ब्रह्मपुत्रचे दोन्ही किनारे दिवाळीत जळणाऱ्या दिव्यांनी प्रकाशमय होतील आणि काल मी विशेषतः सोशल मीडियावर पाहिले देखील की तुम्ही या क्षेत्रात कशी दिवाळी साजरी केली , कसे हजारो दिवे पेटवले. दिव्यांचा तो प्रकाश, शांतता आणि स्थायित्व यामध्ये आसाममध्ये होत असलेल्या विकासाचे चित्र देखील आहे. केंद्र आणि आसाम सरकार मिळून राज्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्न करत आहेत. आणि आसामच्या पायाभूत सुविधा या विकासाचा एक मोठा आधार आहेत.

मित्रानो,

उत्तर किनाऱ्यावरील भागात भरपूर सामर्थ्य असूनही पूर्वीच्या सरकारांनी या क्षेत्राबरोबर सापत्नभावाचा व्यवहार केला. इथली संपर्क व्यवस्था असेल, रुग्णालये असतील, शैक्षणिक संस्था असतील, उद्योग असतील, यांना यापूर्वीच्या सरकारांनी प्राधान्य दिल्याचे दिसत नाही. सबका साथ-सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्रानुसार काम करत असलेल्या आमच्या सरकारने, सर्वानंदजी यांच्या सरकारने हा भेदभाव दूर केला आहे . ज्या बोगीबील पुलाची या प्रदेशाला अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती , त्याचे काम आमच्या सरकारने वेगाने पूर्ण केले. उत्तरेकडील किनाऱ्यावर ब्रॉड गेज रेलवे मार्ग आमचे सरकार आल्यानंतरच होऊ शकला. ब्रम्हपुत्रवर दुसरा कलियाभुमुरा पूल इथली कनेक्टिविटी आणखी जास्त वाढवेल. त्याचे काम देखील वेगाने पूर्ण केले जात आहे. उत्तर किनाऱ्यावरील भागात चार-पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम देखील वेगाने सुरु आहे . गेल्या आठवड्यातच महाबाहू ब्रह्मपुत्र इथून जलमार्ग जोडणी संदर्भात नवीन कामांचा प्रारंभ करण्यात आला. बोंगाइगांव मधील जोगीघोपा येथे एक मोठे टर्मिनल आणि लॉजिस्टिक्स पार्कचे काम देखील सुरु झाले आहे.

मित्रानो

याच शृखंलेत आज आसामला 3 हजार कोटी रुपयांहून अधिक ऊर्जा आणि शिक्षण संबंधित पायाभूत प्रकल्पांची एक नवी भेट मिळत आहे. धेमाजी आणि सुआलकुची मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय असेल, बोनगई गावच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या विस्ताराचे काम असेल, डिब्रुगढ़ मध्ये सेकेंड्री टैंक फार्म असेल किंवा मग तिनसुखिया येथील गैस कंप्रेसर स्टेशन, हे प्रकल्प ऊर्जा आणि शिक्षण याचे केंद्र म्हणून या प्रदेशाची ओळख सशक्त करतील. हे प्रकल्प आसाम बरोबरच वेगाने मजबूत होत असलेल्या पूर्व भारताचे देखील प्रतीक आहेत.

|

मित्रानो,

आत्मनिर्भर भारतासाठी आपले सामर्थ्य, आपल्या क्षमता यामध्ये सातत्याने वाढ करणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात आम्ही भारतातच रिफायनिंग आणि आपत्कालीन वापरासाठी तेल साठवणूक क्षमता यात मोठी वाढ केली आहे. बोंगइगांव रिफाइनरीमध्येही रिफायनिंग क्षमता वाढवण्यात आली आहे. आज ज्या गॅस यूनिटचे लोकार्पण करण्यात आले त्यामुळे इथली एलपीजी उत्पादन क्षमता वाढणार आहे . या सर्व प्रकल्पांमुळे आसाम आणि ईशान्य प्रदेशात लोकांचे जीवन सुलभ होईल आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी देखील वाढतील.

बंधू आणि भगिनींनो

जेव्हा एखाद्या व्यक्तीला मूलभूत सुविधा मिळतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. हा वाढणारा आत्मविश्वास त्या भागाचाही विकास करतो आणि देशाचाही विकास करतो. आज आमचे सरकार त्या लोकांपर्यंत, त्या भागांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे जिथे यापूर्वी सुविधा पोहचल्या नाहीत. आता व्यवस्थेने त्यांना सुविधा पुरवण्यावर भर दिला आहे . यापूर्वी लोकांनी सगळे काही नशिबावर सोडून दिले होते. तुम्ही विचार करा , 2014 पर्यंत , देशातील दर 100 कुटुंबांपैकी केवळ 50-55 कुटुंबे म्हणजेच जवळपास निम्म्या घरांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी होती. आसाममध्ये तर रिफाइनरी आणि अन्य सुविधा असूनही 100 पैकी 40 लोकांकडेच गॅस जोडणी उपलब्ध होती. 60 लोकांकडे नव्हती. गरीब भगिनी-मुलींचे स्वयंपाकघरातील धूर आणि आजारांच्या जाळ्यात राहणे हा त्यांच्या आयुष्यातील नाईलाज होता. आम्ही उज्वला योजनेच्या माध्यमातून ही स्थिति बदलली. आसाममध्ये आज गॅस जोडणीची व्याप्ती सुमारे शंभर टक्क्यांच्या जवळ पोहचली आहे . इथे बोंगईगांव रिफायनरीच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्येच 2014 नंतर 3 पटीने अधिक एलपीजी जोडण्या वाढल्या आहेत. आता यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आणखी 1 कोटी गरीब बहिणींना उज्वलाची मोफत एलपीजी जोडणी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मित्रानो,

गॅस जोडणी असेल, वीज जोडणी असेल, खत उत्पादन असेल, यात घट झाल्यास सर्वात जास्त नुकसान आपल्या देशातील गरीबांचे, छोट्या शेतकऱ्यांचे होते. स्वातंत्र्यानंतर इतक्या दशकानंतरही ज्या 18 हजार गावांमध्ये वीज पोहचली नव्हती, त्यापैकी बहुतांश गावे आसाममधील होती, ईशान्य प्रदेशातील होती. पूर्व भारतातील अनेक खत कारखाने गॅसच्या अभावी बंद पडले किंवा आजारी घोषित केले गेले. भोगावे कुणाला लागले ? इथल्या गरीबाला, इथल्या मध्यम वर्गाला, इथल्या तरुणाला, यापूर्वीच्या चुका सुधारण्याचे काम आमचे सरकारच करत आहे. आज पंतप्रधान ऊर्जा गंगा योजनेअंतर्गत पूर्व भारताला जगातील सर्वात मोठया गॅस पाइपलाइनपैकी एकच्या माध्यमातून जोडले जात आहे. धोरण योग्य असेल, हेतू चांगला असेल, तर नीयत देखील बदलते, नियति देखील बदलते. वाईट हेतू नष्ट होतो, आणि नियती जन – जनचे भाग्य देखील बदलून टाकते. आज देशात गॅस पाइपलाइनचे जे नेटवर्क तयार होत आहे, देशातील प्रत्येक गावापर्यंत ऑप्टिकल फायबर जाळे पसरले जात आहे, प्रत्येक घरात पाणी पोहचवण्यासाठी पाइप बसवले जात आहेत, भारतमातेच्या कुशीत या ज्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत त्या केवळ पोलादी पाईप किंवा फायबर नाहीत. त्या तर भारतमातेच्या नवीन भाग्यरेषा आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

आत्मनिर्भर भारत अभियानाला वेग देण्यामध्ये आपल्या संशोधकांनी, आपल्या अभियंत्यांनी, तंत्रज्ञांनी तयार केलेल्या बौद्धिक सेतूची खूप मोठी भूमिका आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये असे काही वातावरण तयार करण्याचे काम होत आहे, ज्याठिकाणी देशातले नवयुवक समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी नव-नवीन संकल्पनांचे नव्या पद्धतीने स्टार्टअप्स आणत आहेत. आज संपूर्ण दुनिया भारताचे अभियंते, भारताचे तंत्रज्ञ यांचे कार्य वाखाणत आहे. आसामच्या युवकांमध्ये तर अतिशय अद्भूत क्षमता आहे. या क्षमता वृद्धीसाठी राज्य सरकार अगदी जीव तोडून कार्य करीत आहे. आसाम सरकारच्या प्रयत्नांमुळेच आज इथे 20 पेक्षाही जास्त अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. आज धेमाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे लोकार्पण केले आणि सुआलकुची अभियांत्रिकी महाविद्यालयाचा शिलान्यास करण्यात आल्यामुळे अधिक स्थिती मजबूत होत आहे. धेमाजी अभियांत्रिकी महाविद्यालय तर उत्तरेकडच्या किनाऱ्यावरील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. अशाच प्रकारची आणखी तीन अभियांत्रिकी महाविद्यालये बनविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मला आज देण्यात आली आहे. कन्यावर्गासाठी विशेष महाविद्यालय असो , पॉलिटेक्निक महाविद्यालय असो , अथवा दुसऱ्या संस्था, आसाम सरकार यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करीत आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

आसाम सरकार येथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणही लवकरात लवकर लागू करण्याचा प्रयत्न करीत आहे. या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा लाभ आसामला होणार आहे. इथल्या आदिवासी समाजाला, चहाच्या मळ्यामध्ये काम करणा-या माझ्या श्रमिक बंधू-भगिनींच्या मुलांना जास्त प्रमाणावर लाभ होणार आहे. यामागचे कारण म्हणजे, या धोरणानुसार येथे स्थानिक भाषेमध्ये शिक्षण दिले जाणार आहे आणि स्थानिक व्यवसायांशी संबंधित कौशल्य निर्मितीवर भर दिला जाणार आहे. ज्यावेळी स्थानिक भाषेमध्ये वैद्यकीय शिक्षण दिले जाईल, त्यावेळी स्थानिक भाषेमध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित शिक्षणही दिले जाईल. आणि त्यामुळे गरीबातल्या गरीब मुलांनाही डॉक्टर, अभियंता बनता येईल आणि त्यांना देशाचे कल्याण करता येईल. गरीबातल्या गरीब मातापित्यांची स्वप्ने त्यांच्या मुलांना पूर्ण करता येईल. आसामसारख्या राज्यांत ज्याठिकाणी चहा, पर्यटन, हातमाग आणि हस्तकला आहे, या सर्व गोष्टी आत्मनिर्भर अभियानाला खूप मोठी शक्ती देणा-या आहेत. अशा ठिकाणी युववर्गाने ही कौशल्ये शाळा आणि महाविद्यालयामध्येच शिकली तर त्यांना खूप मोठा लाभ होऊ शकणार आहे. आत्मनिर्भरतेचा पाया तिथेच घातला जाणार आहे. यावर्षी अर्थसंकल्पामध्येही आदिवासी क्षेत्रामध्ये शेकडो नवीन एकलव्य आदर्श शाळा स्थापन करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याचा लाभ आसामलाही मिळेल.

मित्रांनो,

ब्रह्मपुत्रेच्या आशीर्वादाने, या क्षेत्रातली जमीन अतिशय सुपीक आहे. इथले शेतकरी आपले सामर्थ्य अधिक वाढवू शकले, त्यांना शेतीसाठी आधुनिक सुविधा मिळू शकल्या तर त्यांचे उत्पन्न वाढेल. यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रित काम करीत आहे. शेतकरी बांधवांच्या बँक खात्यांमध्ये थेट पैसे हस्तांतर करायचे असतील, शेतकरी निवृत्तीवेतन योजना सुरू करायची असेल, त्यांना चांगले बियाणे द्यायचे असेल, मृदा आरोग्य पुस्तिका द्यायचे असेल, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करण्यात येत आहे. मत्स्यपालनावर विशेष भर दिला जात असतानाच आमच्या सरकारने मत्स्योद्योगाशी संबंधित एक नवीन मंत्रालय खूप पूर्वीच बनविले आहे. मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी जेवढा खर्च स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केला गेला नाही, त्याच्याही पेक्षा जास्त खर्च आता आमचे सरकार करीत आहे. मत्स्य उद्योगाशी संबंधित शेतकरी बांधवांना 20 हजार कोटी रुपयांची एक खूप मोठी योजनाही बनण्यात आली आहे. त्याचा लाभ आसाममधल्या मत्स्य उद्योगाशी जोडल्या गेलेल्या माझ्या बांधवांना मिळेल. सरकारचा प्रयत्न आहे की, आसामचा शेतकरी, देशाचा शेतकरी जे काही पिकवतो, ते आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठीच कृषीसंबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

मित्रांनो,

आसामच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्तर किनारपट्टीवरील चहाच्या मळ्यांची खूप मोठी, महत्वपूर्ण भूमिका आहे. या चहा मळ्यांमध्ये काम करणा-या आमच्या बंधू-भगिनींचे जीवन सुकर बनावे, यासाठीही आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. राज्य सरकारने लहान लहान चहा उत्पादकांना जमिनीचे पट्टे देण्याचे अभियान सुरू केले आहे, यासाठी आसाम सरकारचे मी कौतुक करतो.

बंधू आणि भगिनींनो,

ज्या लोकांनी दशकांपर्यंत देशावर राज्य केले, त्यांनी दिसपूरला दिल्लीपासून खूप दूर मानले होते. या विचारामुळे आसामचे खूप मोठे नुकसान झाले. परंतु आता तुमच्यापासून दिल्ली काही दूर नाही. दिल्ली तुमच्या दरवाजासमोर उभी आहे. गेल्या वर्षामध्ये केंद्र सरकारच्या अनेक मंत्र्यांना शेकडो वेळा इथे पाठविण्यात आले. यामागचे कारण म्हणजे, त्यांना तुमच्या समस्या, अडचणी माहिती व्हाव्यात आणि प्रत्यक्षात जमिनी स्तरावर जे काही काम सुरू आहे, ते त्यांनी पहावे. तुमच्या आवश्यकता, गरजा लक्षात घेवून योजना बनविण्याची आवश्यकता आहे; आणि त्या दिशेने आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. तुम्हा सर्वांमध्ये येऊन आपल्या विकास यात्रेमध्येही मला सहभागी होता यावे, यासाठी मी सुद्धा अनेकवेळा आसामला आलो आहे. इथल्या नागरिकांना चांगले जीवन देण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्वकाही आसामजवळ आहे. आता आवश्यकता आहे ती विकासाची, प्रगतीची, याचे आता डबल इंजिन सुरू आहे. या डबल इंजिनाला आणखी मजबूत करण्याची, आणखी ताकद देण्याच्या संधी आता तुमच्याकडे येत आहेत. आसामच्या लोकांना मी विश्वास देऊ इच्छितो की, तुमच्या सहकार्याने, तुमच्या आशीर्वादाने, आसामच्या विकासामध्ये अधिक वेगाने काम करण्यात येईल, विकासाची नवीन उंची आसाम गाठेल.

बंधू आणि भगिनींनो,

तुम्ही सर्वजण निवडणुकीची वाट पहात असणार, हे मी जाणून आहे. मला चांगले आठवतेय की, गेल्यावेळी निवडणुका घोषित झाल्या होत्या, ती तारीख माझ्या आठवणीप्रमाणे बहुतेक 4 मार्च होती. यावेळीही मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये कधीही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाचे हे काम आहे, ते काम आयोग करेल. परंतु माझा प्रयत्न असेल की, निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मी शक्य तितक्या जास्त वेळा आसामला येईन. पश्चिम बंगालमध्ये जाईन, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी या राज्यांनाही भेट देण्याचा माझा प्रयत्न असेल. गेल्या वर्षी 4 मार्चला निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यंदा कदाचित त्या 7 मार्चला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मधला थोडा काळ मिळेल, त्यावेळी येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. तुमच्यामध्ये येण्याचा मी निरंतर प्रयत्न करीत राहणार आहे. बंधू भगिनींनो, आज इतक्या मोठ्या संख्येने येऊन तुम्ही मला तर आशीर्वाद दिले आहेत. विकासाच्या यात्रेसाठी तुम्ही सर्वांनी आपला विश्वास अधिक मजबूत केला आहे. यासाठी मी आपल्या सर्वांचे हृदयापासून आभार व्यक्त करतो. आणि या विश्वासानेच पुन्हा एकदा इतक्या सर्व विकास योजनांसाठी, आत्मनिर्भर आसाम बनविण्यासाठी, भारताच्या निर्मितीमध्ये आसामच्या योगदानासाठी, आसामच्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आसामचे मच्छिमार बांधव असो, आसामचे शेतकरी बांधव असो, माता- भगिनी असो, आसामचे माझे आदिवासी बंधू-भगिनी असो, प्रत्येकाच्या कल्याणासाठी आज ज्या अनेक योजनांचे लोकार्पण आणि शिलान्यास झाला आहे, त्यासाठी मी आपल्या सर्वांचे हृदयापासून खूप-खूप अभिनंदन करतो. खूप-खूप शुभेच्छा देतो. दोन्ही हातांच्या मुठी बंद करून माझ्याबरोबर संपूर्ण ताकदीनिशी जयघोष करावा,

भारत माता की - जय!

भारत माता की - जय!

भारत माता की - जय!!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

Media Coverage

"Huge opportunity": Japan delegation meets PM Modi, expressing their eagerness to invest in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Today, India is not just a Nation of Dreams but also a Nation That Delivers: PM Modi in TV9 Summit
March 28, 2025
QuoteToday, the world's eyes are on India: PM
QuoteIndia's youth is rapidly becoming skilled and driving innovation forward: PM
Quote"India First" has become the mantra of India's foreign policy: PM
QuoteToday, India is not just participating in the world order but also contributing to shaping and securing the future: PM
QuoteIndia has given Priority to humanity over monopoly: PM
QuoteToday, India is not just a Nation of Dreams but also a Nation That Delivers: PM

श्रीमान रामेश्वर गारु जी, रामू जी, बरुन दास जी, TV9 की पूरी टीम, मैं आपके नेटवर्क के सभी दर्शकों का, यहां उपस्थित सभी महानुभावों का अभिनंदन करता हूं, इस समिट के लिए बधाई देता हूं।

TV9 नेटवर्क का विशाल रीजनल ऑडियंस है। और अब तो TV9 का एक ग्लोबल ऑडियंस भी तैयार हो रहा है। इस समिट में अनेक देशों से इंडियन डायस्पोरा के लोग विशेष तौर पर लाइव जुड़े हुए हैं। कई देशों के लोगों को मैं यहां से देख भी रहा हूं, वे लोग वहां से वेव कर रहे हैं, हो सकता है, मैं सभी को शुभकामनाएं देता हूं। मैं यहां नीचे स्क्रीन पर हिंदुस्तान के अनेक शहरों में बैठे हुए सब दर्शकों को भी उतने ही उत्साह, उमंग से देख रहा हूं, मेरी तरफ से उनका भी स्वागत है।

साथियों,

आज विश्व की दृष्टि भारत पर है, हमारे देश पर है। दुनिया में आप किसी भी देश में जाएं, वहां के लोग भारत को लेकर एक नई जिज्ञासा से भरे हुए हैं। आखिर ऐसा क्या हुआ कि जो देश 70 साल में ग्यारहवें नंबर की इकोनॉमी बना, वो महज 7-8 साल में पांचवे नंबर की इकोनॉमी बन गया? अभी IMF के नए आंकड़े सामने आए हैं। वो आंकड़े कहते हैं कि भारत, दुनिया की एकमात्र मेजर इकोनॉमी है, जिसने 10 वर्षों में अपने GDP को डबल किया है। बीते दशक में भारत ने दो लाख करोड़ डॉलर, अपनी इकोनॉमी में जोड़े हैं। GDP का डबल होना सिर्फ आंकड़ों का बदलना मात्र नहीं है। इसका impact देखिए, 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं, और ये 25 करोड़ लोग एक नियो मिडिल क्लास का हिस्सा बने हैं। ये नियो मिडिल क्लास, एक प्रकार से नई ज़िंदगी शुरु कर रहा है। ये नए सपनों के साथ आगे बढ़ रहा है, हमारी इकोनॉमी में कंट्रीब्यूट कर रहा है, और उसको वाइब्रेंट बना रहा है। आज दुनिया की सबसे बड़ी युवा आबादी हमारे भारत में है। ये युवा, तेज़ी से स्किल्ड हो रहा है, इनोवेशन को गति दे रहा है। और इन सबके बीच, भारत की फॉरेन पॉलिसी का मंत्र बन गया है- India First, एक जमाने में भारत की पॉलिसी थी, सबसे समान रूप से दूरी बनाकर चलो, Equi-Distance की पॉलिसी, आज के भारत की पॉलिसी है, सबके समान रूप से करीब होकर चलो, Equi-Closeness की पॉलिसी। दुनिया के देश भारत की ओपिनियन को, भारत के इनोवेशन को, भारत के एफर्ट्स को, जैसा महत्व आज दे रहे हैं, वैसा पहले कभी नहीं हुआ। आज दुनिया की नजर भारत पर है, आज दुनिया जानना चाहती है, What India Thinks Today.

|

साथियों,

भारत आज, वर्ल्ड ऑर्डर में सिर्फ पार्टिसिपेट ही नहीं कर रहा, बल्कि फ्यूचर को शेप और सेक्योर करने में योगदान दे रहा है। दुनिया ने ये कोरोना काल में अच्छे से अनुभव किया है। दुनिया को लगता था कि हर भारतीय तक वैक्सीन पहुंचने में ही, कई-कई साल लग जाएंगे। लेकिन भारत ने हर आशंका को गलत साबित किया। हमने अपनी वैक्सीन बनाई, हमने अपने नागरिकों का तेज़ी से वैक्सीनेशन कराया, और दुनिया के 150 से अधिक देशों तक दवाएं और वैक्सीन्स भी पहुंचाईं। आज दुनिया, और जब दुनिया संकट में थी, तब भारत की ये भावना दुनिया के कोने-कोने तक पहुंची कि हमारे संस्कार क्या हैं, हमारा तौर-तरीका क्या है।

साथियों,

अतीत में दुनिया ने देखा है कि दूसरे विश्व युद्ध के बाद जब भी कोई वैश्विक संगठन बना, उसमें कुछ देशों की ही मोनोपोली रही। भारत ने मोनोपोली नहीं बल्कि मानवता को सर्वोपरि रखा। भारत ने, 21वीं सदी के ग्लोबल इंस्टीट्यूशन्स के गठन का रास्ता बनाया, और हमने ये ध्यान रखा कि सबकी भागीदारी हो, सबका योगदान हो। जैसे प्राकृतिक आपदाओं की चुनौती है। देश कोई भी हो, इन आपदाओं से इंफ्रास्ट्रक्चर को भारी नुकसान होता है। आज ही म्यांमार में जो भूकंप आया है, आप टीवी पर देखें तो बहुत बड़ी-बड़ी इमारतें ध्वस्त हो रही हैं, ब्रिज टूट रहे हैं। और इसलिए भारत ने Coalition for Disaster Resilient Infrastructure - CDRI नाम से एक वैश्विक नया संगठन बनाने की पहल की। ये सिर्फ एक संगठन नहीं, बल्कि दुनिया को प्राकृतिक आपदाओं के लिए तैयार करने का संकल्प है। भारत का प्रयास है, प्राकृतिक आपदा से, पुल, सड़कें, बिल्डिंग्स, पावर ग्रिड, ऐसा हर इंफ्रास्ट्रक्चर सुरक्षित रहे, सुरक्षित निर्माण हो।

साथियों,

भविष्य की चुनौतियों से निपटने के लिए हर देश का मिलकर काम करना बहुत जरूरी है। ऐसी ही एक चुनौती है, हमारे एनर्जी रिसोर्सेस की। इसलिए पूरी दुनिया की चिंता करते हुए भारत ने International Solar Alliance (ISA) का समाधान दिया है। ताकि छोटे से छोटा देश भी सस्टेनबल एनर्जी का लाभ उठा सके। इससे क्लाइमेट पर तो पॉजिटिव असर होगा ही, ये ग्लोबल साउथ के देशों की एनर्जी नीड्स को भी सिक्योर करेगा। और आप सबको ये जानकर गर्व होगा कि भारत के इस प्रयास के साथ, आज दुनिया के सौ से अधिक देश जुड़ चुके हैं।

साथियों,

बीते कुछ समय से दुनिया, ग्लोबल ट्रेड में असंतुलन और लॉजिस्टिक्स से जुड़ी challenges का सामना कर रही है। इन चुनौतियों से निपटने के लिए भी भारत ने दुनिया के साथ मिलकर नए प्रयास शुरु किए हैं। India–Middle East–Europe Economic Corridor (IMEC), ऐसा ही एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट है। ये प्रोजेक्ट, कॉमर्स और कनेक्टिविटी के माध्यम से एशिया, यूरोप और मिडिल ईस्ट को जोड़ेगा। इससे आर्थिक संभावनाएं तो बढ़ेंगी ही, दुनिया को अल्टरनेटिव ट्रेड रूट्स भी मिलेंगे। इससे ग्लोबल सप्लाई चेन भी और मजबूत होगी।

|

साथियों,

ग्लोबल सिस्टम्स को, अधिक पार्टिसिपेटिव, अधिक डेमोक्रेटिक बनाने के लिए भी भारत ने अनेक कदम उठाए हैं। और यहीं, यहीं पर ही भारत मंडपम में जी-20 समिट हुई थी। उसमें अफ्रीकन यूनियन को जी-20 का परमानेंट मेंबर बनाया गया है। ये बहुत बड़ा ऐतिहासिक कदम था। इसकी मांग लंबे समय से हो रही थी, जो भारत की प्रेसीडेंसी में पूरी हुई। आज ग्लोबल डिसीजन मेकिंग इंस्टीट्यूशन्स में भारत, ग्लोबल साउथ के देशों की आवाज़ बन रहा है। International Yoga Day, WHO का ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन, आर्टिफिशियल इंटेलीजेंस के लिए ग्लोबल फ्रेमवर्क, ऐसे कितने ही क्षेत्रों में भारत के प्रयासों ने नए वर्ल्ड ऑर्डर में अपनी मजबूत उपस्थिति दर्ज कराई है, और ये तो अभी शुरूआत है, ग्लोबल प्लेटफॉर्म पर भारत का सामर्थ्य नई ऊंचाई की तरफ बढ़ रहा है।

साथियों,

21वीं सदी के 25 साल बीत चुके हैं। इन 25 सालों में 11 साल हमारी सरकार ने देश की सेवा की है। और जब हम What India Thinks Today उससे जुड़ा सवाल उठाते हैं, तो हमें ये भी देखना होगा कि Past में क्या सवाल थे, क्या जवाब थे। इससे TV9 के विशाल दर्शक समूह को भी अंदाजा होगा कि कैसे हम, निर्भरता से आत्मनिर्भरता तक, Aspirations से Achievement तक, Desperation से Development तक पहुंचे हैं। आप याद करिए, एक दशक पहले, गांव में जब टॉयलेट का सवाल आता था, तो माताओं-बहनों के पास रात ढलने के बाद और भोर होने से पहले का ही जवाब होता था। आज उसी सवाल का जवाब स्वच्छ भारत मिशन से मिलता है। 2013 में जब कोई इलाज की बात करता था, तो महंगे इलाज की चर्चा होती थी। आज उसी सवाल का समाधान आयुष्मान भारत में नजर आता है। 2013 में किसी गरीब की रसोई की बात होती थी, तो धुएं की तस्वीर सामने आती थी। आज उसी समस्या का समाधान उज्ज्वला योजना में दिखता है। 2013 में महिलाओं से बैंक खाते के बारे में पूछा जाता था, तो वो चुप्पी साध लेती थीं। आज जनधन योजना के कारण, 30 करोड़ से ज्यादा बहनों का अपना बैंक अकाउंट है। 2013 में पीने के पानी के लिए कुएं और तालाबों तक जाने की मजबूरी थी। आज उसी मजबूरी का हल हर घर नल से जल योजना में मिल रहा है। यानि सिर्फ दशक नहीं बदला, बल्कि लोगों की ज़िंदगी बदली है। और दुनिया भी इस बात को नोट कर रही है, भारत के डेवलपमेंट मॉडल को स्वीकार रही है। आज भारत सिर्फ Nation of Dreams नहीं, बल्कि Nation That Delivers भी है।

साथियों,

जब कोई देश, अपने नागरिकों की सुविधा और समय को महत्व देता है, तब उस देश का समय भी बदलता है। यही आज हम भारत में अनुभव कर रहे हैं। मैं आपको एक उदाहरण देता हूं। पहले पासपोर्ट बनवाना कितना बड़ा काम था, ये आप जानते हैं। लंबी वेटिंग, बहुत सारे कॉम्प्लेक्स डॉक्यूमेंटेशन का प्रोसेस, अक्सर राज्यों की राजधानी में ही पासपोर्ट केंद्र होते थे, छोटे शहरों के लोगों को पासपोर्ट बनवाना होता था, तो वो एक-दो दिन कहीं ठहरने का इंतजाम करके चलते थे, अब वो हालात पूरी तरह बदल गया है, एक आंकड़े पर आप ध्यान दीजिए, पहले देश में सिर्फ 77 पासपोर्ट सेवा केंद्र थे, आज इनकी संख्या 550 से ज्यादा हो गई है। पहले पासपोर्ट बनवाने में, और मैं 2013 के पहले की बात कर रहा हूं, मैं पिछले शताब्दी की बात नहीं कर रहा हूं, पासपोर्ट बनवाने में जो वेटिंग टाइम 50 दिन तक होता था, वो अब 5-6 दिन तक सिमट गया है।

साथियों,

ऐसा ही ट्रांसफॉर्मेशन हमने बैंकिंग इंफ्रास्ट्रक्चर में भी देखा है। हमारे देश में 50-60 साल पहले बैंकों का नेशनलाइजेशन किया गया, ये कहकर कि इससे लोगों को बैंकिंग सुविधा सुलभ होगी। इस दावे की सच्चाई हम जानते हैं। हालत ये थी कि लाखों गांवों में बैंकिंग की कोई सुविधा ही नहीं थी। हमने इस स्थिति को भी बदला है। ऑनलाइन बैंकिंग तो हर घर में पहुंचाई है, आज देश के हर 5 किलोमीटर के दायरे में कोई न कोई बैंकिंग टच प्वाइंट जरूर है। और हमने सिर्फ बैंकिंग इंफ्रास्ट्रक्चर का ही दायरा नहीं बढ़ाया, बल्कि बैंकिंग सिस्टम को भी मजबूत किया। आज बैंकों का NPA बहुत कम हो गया है। आज बैंकों का प्रॉफिट, एक लाख 40 हज़ार करोड़ रुपए के नए रिकॉर्ड को पार कर चुका है। और इतना ही नहीं, जिन लोगों ने जनता को लूटा है, उनको भी अब लूटा हुआ धन लौटाना पड़ रहा है। जिस ED को दिन-रात गालियां दी जा रही है, ED ने 22 हज़ार करोड़ रुपए से अधिक वसूले हैं। ये पैसा, कानूनी तरीके से उन पीड़ितों तक वापिस पहुंचाया जा रहा है, जिनसे ये पैसा लूटा गया था।

साथियों,

Efficiency से गवर्नमेंट Effective होती है। कम समय में ज्यादा काम हो, कम रिसोर्सेज़ में अधिक काम हो, फिजूलखर्ची ना हो, रेड टेप के बजाय रेड कार्पेट पर बल हो, जब कोई सरकार ये करती है, तो समझिए कि वो देश के संसाधनों को रिस्पेक्ट दे रही है। और पिछले 11 साल से ये हमारी सरकार की बड़ी प्राथमिकता रहा है। मैं कुछ उदाहरणों के साथ अपनी बात बताऊंगा।

|

साथियों,

अतीत में हमने देखा है कि सरकारें कैसे ज्यादा से ज्यादा लोगों को मिनिस्ट्रीज में accommodate करने की कोशिश करती थीं। लेकिन हमारी सरकार ने अपने पहले कार्यकाल में ही कई मंत्रालयों का विलय कर दिया। आप सोचिए, Urban Development अलग मंत्रालय था और Housing and Urban Poverty Alleviation अलग मंत्रालय था, हमने दोनों को मर्ज करके Housing and Urban Affairs मंत्रालय बना दिया। इसी तरह, मिनिस्ट्री ऑफ ओवरसीज़ अफेयर्स अलग था, विदेश मंत्रालय अलग था, हमने इन दोनों को भी एक साथ जोड़ दिया, पहले जल संसाधन, नदी विकास मंत्रालय अलग था, और पेयजल मंत्रालय अलग था, हमने इन्हें भी जोड़कर जलशक्ति मंत्रालय बना दिया। हमने राजनीतिक मजबूरी के बजाय, देश की priorities और देश के resources को आगे रखा।

साथियों,

हमारी सरकार ने रूल्स और रेगुलेशन्स को भी कम किया, उन्हें आसान बनाया। करीब 1500 ऐसे कानून थे, जो समय के साथ अपना महत्व खो चुके थे। उनको हमारी सरकार ने खत्म किया। करीब 40 हज़ार, compliances को हटाया गया। ऐसे कदमों से दो फायदे हुए, एक तो जनता को harassment से मुक्ति मिली, और दूसरा, सरकारी मशीनरी की एनर्जी भी बची। एक और Example GST का है। 30 से ज्यादा टैक्सेज़ को मिलाकर एक टैक्स बना दिया गया है। इसको process के, documentation के हिसाब से देखें तो कितनी बड़ी बचत हुई है।

साथियों,

सरकारी खरीद में पहले कितनी फिजूलखर्ची होती थी, कितना करप्शन होता था, ये मीडिया के आप लोग आए दिन रिपोर्ट करते थे। हमने, GeM यानि गवर्नमेंट ई-मार्केटप्लेस प्लेटफॉर्म बनाया। अब सरकारी डिपार्टमेंट, इस प्लेटफॉर्म पर अपनी जरूरतें बताते हैं, इसी पर वेंडर बोली लगाते हैं और फिर ऑर्डर दिया जाता है। इसके कारण, भ्रष्टाचार की गुंजाइश कम हुई है, और सरकार को एक लाख करोड़ रुपए से अधिक की बचत भी हुई है। डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर- DBT की जो व्यवस्था भारत ने बनाई है, उसकी तो दुनिया में चर्चा है। DBT की वजह से टैक्स पेयर्स के 3 लाख करोड़ रुपए से ज्यादा, गलत हाथों में जाने से बचे हैं। 10 करोड़ से ज्यादा फर्ज़ी लाभार्थी, जिनका जन्म भी नहीं हुआ था, जो सरकारी योजनाओं का फायदा ले रहे थे, ऐसे फर्जी नामों को भी हमने कागजों से हटाया है।

साथियों,

 

हमारी सरकार टैक्स की पाई-पाई का ईमानदारी से उपयोग करती है, और टैक्सपेयर का भी सम्मान करती है, सरकार ने टैक्स सिस्टम को टैक्सपेयर फ्रेंडली बनाया है। आज ITR फाइलिंग का प्रोसेस पहले से कहीं ज्यादा सरल और तेज़ है। पहले सीए की मदद के बिना, ITR फाइल करना मुश्किल होता था। आज आप कुछ ही समय के भीतर खुद ही ऑनलाइन ITR फाइल कर पा रहे हैं। और रिटर्न फाइल करने के कुछ ही दिनों में रिफंड आपके अकाउंट में भी आ जाता है। फेसलेस असेसमेंट स्कीम भी टैक्सपेयर्स को परेशानियों से बचा रही है। गवर्नेंस में efficiency से जुड़े ऐसे अनेक रिफॉर्म्स ने दुनिया को एक नया गवर्नेंस मॉडल दिया है।

साथियों,

पिछले 10-11 साल में भारत हर सेक्टर में बदला है, हर क्षेत्र में आगे बढ़ा है। और एक बड़ा बदलाव सोच का आया है। आज़ादी के बाद के अनेक दशकों तक, भारत में ऐसी सोच को बढ़ावा दिया गया, जिसमें सिर्फ विदेशी को ही बेहतर माना गया। दुकान में भी कुछ खरीदने जाओ, तो दुकानदार के पहले बोल यही होते थे – भाई साहब लीजिए ना, ये तो इंपोर्टेड है ! आज स्थिति बदल गई है। आज लोग सामने से पूछते हैं- भाई, मेड इन इंडिया है या नहीं है?

साथियों,

आज हम भारत की मैन्युफैक्चरिंग एक्सीलेंस का एक नया रूप देख रहे हैं। अभी 3-4 दिन पहले ही एक न्यूज आई है कि भारत ने अपनी पहली MRI मशीन बना ली है। अब सोचिए, इतने दशकों तक हमारे यहां स्वदेशी MRI मशीन ही नहीं थी। अब मेड इन इंडिया MRI मशीन होगी तो जांच की कीमत भी बहुत कम हो जाएगी।

|

साथियों,

आत्मनिर्भर भारत और मेक इन इंडिया अभियान ने, देश के मैन्युफैक्चरिंग सेक्टर को एक नई ऊर्जा दी है। पहले दुनिया भारत को ग्लोबल मार्केट कहती थी, आज वही दुनिया, भारत को एक बड़े Manufacturing Hub के रूप में देख रही है। ये सक्सेस कितनी बड़ी है, इसके उदाहरण आपको हर सेक्टर में मिलेंगे। जैसे हमारी मोबाइल फोन इंडस्ट्री है। 2014-15 में हमारा एक्सपोर्ट, वन बिलियन डॉलर तक भी नहीं था। लेकिन एक दशक में, हम ट्वेंटी बिलियन डॉलर के फिगर से भी आगे निकल चुके हैं। आज भारत ग्लोबल टेलिकॉम और नेटवर्किंग इंडस्ट्री का एक पावर सेंटर बनता जा रहा है। Automotive Sector की Success से भी आप अच्छी तरह परिचित हैं। इससे जुड़े Components के एक्सपोर्ट में भी भारत एक नई पहचान बना रहा है। पहले हम बहुत बड़ी मात्रा में मोटर-साइकल पार्ट्स इंपोर्ट करते थे। लेकिन आज भारत में बने पार्ट्स UAE और जर्मनी जैसे अनेक देशों तक पहुंच रहे हैं। सोलर एनर्जी सेक्टर ने भी सफलता के नए आयाम गढ़े हैं। हमारे सोलर सेल्स, सोलर मॉड्यूल का इंपोर्ट कम हो रहा है और एक्सपोर्ट्स 23 गुना तक बढ़ गए हैं। बीते एक दशक में हमारा डिफेंस एक्सपोर्ट भी 21 गुना बढ़ा है। ये सारी अचीवमेंट्स, देश की मैन्युफैक्चरिंग इकोनॉमी की ताकत को दिखाती है। ये दिखाती है कि भारत में कैसे हर सेक्टर में नई जॉब्स भी क्रिएट हो रही हैं।

साथियों,

TV9 की इस समिट में, विस्तार से चर्चा होगी, अनेक विषयों पर मंथन होगा। आज हम जो भी सोचेंगे, जिस भी विजन पर आगे बढ़ेंगे, वो हमारे आने वाले कल को, देश के भविष्य को डिजाइन करेगा। पिछली शताब्दी के इसी दशक में, भारत ने एक नई ऊर्जा के साथ आजादी के लिए नई यात्रा शुरू की थी। और हमने 1947 में आजादी हासिल करके भी दिखाई। अब इस दशक में हम विकसित भारत के लक्ष्य के लिए चल रहे हैं। और हमें 2047 तक विकसित भारत का सपना जरूर पूरा करना है। और जैसा मैंने लाल किले से कहा है, इसमें सबका प्रयास आवश्यक है। इस समिट का आयोजन कर, TV9 ने भी अपनी तरफ से एक positive initiative लिया है। एक बार फिर आप सभी को इस समिट की सफलता के लिए मेरी ढेर सारी शुभकामनाएं हैं।

मैं TV9 को विशेष रूप से बधाई दूंगा, क्योंकि पहले भी मीडिया हाउस समिट करते रहे हैं, लेकिन ज्यादातर एक छोटे से फाइव स्टार होटल के कमरे में, वो समिट होती थी और बोलने वाले भी वही, सुनने वाले भी वही, कमरा भी वही। TV9 ने इस परंपरा को तोड़ा और ये जो मॉडल प्लेस किया है, 2 साल के भीतर-भीतर देख लेना, सभी मीडिया हाउस को यही करना पड़ेगा। यानी TV9 Thinks Today वो बाकियों के लिए रास्ता खोल देगा। मैं इस प्रयास के लिए बहुत-बहुत अभिनंदन करता हूं, आपकी पूरी टीम को, और सबसे बड़ी खुशी की बात है कि आपने इस इवेंट को एक मीडिया हाउस की भलाई के लिए नहीं, देश की भलाई के लिए आपने उसकी रचना की। 50,000 से ज्यादा नौजवानों के साथ एक मिशन मोड में बातचीत करना, उनको जोड़ना, उनको मिशन के साथ जोड़ना और उसमें से जो बच्चे सिलेक्ट होकर के आए, उनकी आगे की ट्रेनिंग की चिंता करना, ये अपने आप में बहुत अद्भुत काम है। मैं आपको बहुत बधाई देता हूं। जिन नौजवानों से मुझे यहां फोटो निकलवाने का मौका मिला है, मुझे भी खुशी हुई कि देश के होनहार लोगों के साथ, मैं अपनी फोटो निकलवा पाया। मैं इसे अपना सौभाग्य मानता हूं दोस्तों कि आपके साथ मेरी फोटो आज निकली है। और मुझे पक्का विश्वास है कि सारी युवा पीढ़ी, जो मुझे दिख रही है, 2047 में जब देश विकसित भारत बनेगा, सबसे ज्यादा बेनिफिशियरी आप लोग हैं, क्योंकि आप उम्र के उस पड़ाव पर होंगे, जब भारत विकसित होगा, आपके लिए मौज ही मौज है। आपको बहुत-बहुत शुभकामनाएं।

धन्यवाद।