QuoteEvery Indian is proud of our armed forces and brave soldiers, says PM Modi #MannKiBaat
QuoteBlue helmet-wearing Indian soldiers have been contributing to world peace since decades: PM Modi #MannKiBaat
QuoteEvery Indian, irrespective of what his region, caste, religion or language; is always ready to support our soldiers and express joy towards their success: PM #MannKiBaat
QuoteIndia can say with pride that the army derives its strength not only from men but also from women. Today, the Women are empowered, and also armed: PM Modi #MannKiBaat
QuoteThe Indian Air Force is at the forefront of relief and rescue work during times of disasters, says PM Modi #MannKiBaat
QuoteIndia to celebrate Mahatma Gandhi's 150th birth anniversary for two years: PM Modi #MannKiBaat
QuoteBapu gave an inspirational mantra to all of us which is known as Gandhi Ji’s Talisman. This Mantra is extremely relevant today: PM during #MannKiBaat
QuoteThe strong personality of Pt. Lal Bahadur Shastri is identified with his slogan of 'Jai Jawan, Jai Kisan': PM Modi #MannKiBaat
QuoteShastri ji’s gentle persona will always continue to fill us with immense pride, says PM Modi #MannKiBaat
Quote#MannKiBaat PM Modi congratulates the people of India on the success of the 'Swachhata Hi Seva' movement
QuoteCome and let's 'Run for Unity' on 31st October, so that citizens from every class of society could join together and strengthen our efforts for a united India, says PM Modi #MannKiBaat
Quote#MannKiBaat Sardar Patel always worked for the unity of the country throughout his lifetime, says PM Modi
QuoteNHRC, which is set to celebrate its 25th anniversary, has promoted Indian Vedic Values of Sarve Bhavantu Sukhinah: PM Modi #MannKiBaat

माझ्या  प्रिय देशबांधवानो, नमस्कार, आपल्या सशस्त्र सेना, आपल्या लष्कराच्या जवानांचा अभिमान नसणारा भारतीय क्वचितच असू शकेल. प्रत्येक भारतीय, मग तो कोणतेही क्षेत्र, जाती, धर्म, पंथ किंवा भाषेचा असो, आपल्या सैनिकांप्रती,आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. काल भारताच्या सव्वाशे कोटी भारतीयांनी पराक्रम पर्व साजरे केले. 2016 मध्ये केलेल्या लक्ष्य भेदी हल्ल्याचं आपण स्मरण केलं, जेव्हा दहशतवादाच्या आडून छुपं युद्ध छेडणाऱ्यांना, आपल्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं. देशाच्या वेगवेगळ्या भागात,आपल्या सशस्त्र बलानी, प्रदर्शने भरवली ज्यायोगे देशाचे जास्तीत जास्त नागरिक, विशेष करून युवा पिढीला आपले सामर्थ्य जाणता येईल. आपण किती सक्षम आहोत आणि आपले सैनिक प्राणाची बाजी लावून आपणा देशवासीयांचे रक्षण कसे करतात हे जाणता येईल. पराक्रम पर्व सारखा दिवस युवकांना आपल्या सशस्त्र दलाच्या गौरवपूर्ण वारशाचे स्मरण करून देतो आणि देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी आपल्याला प्रेरीतही करतो. मी सुद्धा, शूरविराची भूमी राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झालो. आपल्या देशातील शांतता आणि प्रगतीचे वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपले सैनिक चोख प्रत्युत्तर देणार हे निश्चित. शांततेवर आमचा विश्वास आहे आणि त्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता आम्ही कटीबद्ध आहोत मात्र सन्मानाशी तडजोड आणि देशाच्या सार्वभौमत्वाची किंमत चुकवून कदापि नव्हे. भारत शांततेसाठी सदैव कटीबद्ध आणि समर्पित राहिला आहे. 20 व्या शतकात दोन विश्वयुद्धात आपल्या एक लाखाहून जास्त सैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान केले, आपला या युद्धाशी काही संबंध नसताना या सैनिकांनी बलिदान केले. दुसऱ्याच्या भूमीवर आम्ही कधीच नजर ठेवली नाही. शांततेप्रती आमची ती कटीबद्धता होती. काही दिवसांपूर्वीच 23 सप्टेंबरला आम्ही इस्त्रायल मध्ये हैफाच्या लढाईला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मैसूर, हैदराबाद आणि जोधपूर लांसर्सच्या आपल्या शूर सैनिकांचे स्मरण केले ज्यांनी हैफाला आक्रमकांपासून मुक्त केले. शांततेच्या दिशेने आपल्या सैनिकांनी केलेला हा एक पराक्रम होता. आजही संयुक्त राष्ट्रांच्या वेग वेगळ्या शांती सैन्यात जास्तीत जास्त सैनिक पाठवणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. दशकांपासून आपल्या सैनिकांनी निळे हेल्मेट घालून जगभरात शांतता नांदावी यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आकाशाची  गोष्टच वेगळी असते. आकाशात आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवत भारतीय हवाई दलाने प्रत्येक देशवासियांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे यात आश्चर्य नाही. आपल्याला त्यांनी सुरक्षिततेचा विश्वास दिला आहे. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात लोकांना ज्याची उत्कंठा असते त्यापैकी एक म्हणजे ‘फ्लाय पास्ट’ ज्यामध्ये आपले हवाई दल चित्त थरारक हवाई प्रात्यक्षिक करून आपल्या सामर्थ्याची चुणूक  दाखवतात. 8 ऑक्टोबरला आपण हवाई दल दिन साजरा करतो. 1932 मधे सहा वैमानिक आणि 19 हवाई दल सैनिकांपासून एक छोटीशी सुरवात करत आपले हवाई दल आता 21 व्या शतकातल्या सर्वात साहसी आणि सामर्थ्यवान हवाई दलापैकी एक बनले आहे. हा एक संस्मरणीय प्रवास आहे. देशासाठी सेवा करणाऱ्या सर्व हवाई सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. 1947 मधे पाकिस्तानी हल्लेखोरानी अप्रत्यक्ष हल्ला सुरु केला तेव्हा, श्रीनगरचा बचाव करण्यासाठी भारतीय सैनिक आणि सामग्री युद्धाच्या मैदानात वेळेवर पोहोचतील याची हवाई दलानेच खातरजमा केली. हवाई दलाने 1965 मधेही शत्रूला चोख  प्रत्युत्तर दिलं. 1971 मधले बांगलादेशचे स्वातंत्र्य युध्द कोण जाणत नाही ? 1999 मधे घुसखोरापासून  कारगिल मुक्त करण्यातही हवाई दलाची महत्वाची भूमिका राहिली आहे. टायगर हिलवर शत्रूच्या आश्रय ठिकाणांवर अहोरात्र बॉम्ब वर्षाव करत हवाई दलाने त्यांना धूळ चारली. मदत आणि बचाव कार्य असो किंवा आपत्ती व्यवस्थापन,आपल्या हवाई दलाच्या या शूरवीरांच्या प्रशंसनीय कामगिरीप्रती, देश कृतज्ञ आहे. वादळ, पूर ते जंगलातल्या आगीपर्यंत नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याचे आणि देशवासियांना मदत करण्याचे त्यांचे कार्य अद्भुत आहे. देशात स्त्री-पुरुष समानता सुनिश्चित करण्यातही हवाई दलाने आदर्श निर्माण केला आहे, आपल्या प्रत्येक विभागाची दारे त्यांनी मुलींसाठी खुली केली आहेत. आता तर हवाई दल ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’ बरोबरच ‘परमनंट कमिशन’चा पर्यायही देत आहे,ज्याची घोषणा याच वर्षीच्या 15 ऑगस्टला मी लाल किल्ल्यावरून केली होती. आपल्या सशस्त्र दलात पुरुष शक्ती बरोबरच तितकेच  स्त्री शक्तीचे योगदानही  होत आहे असे भारत अभिमानाने सांगू शकतो. महिला सबल तर आहेतच आता सशस्त्रही होत आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसात नौदलाचे आपले एक अधिकारी अभिलाष टॉमी, जीवन-मरणाची झुंज देत होते. त्यांना कसे वाचवता येईल याची संपूर्ण देश चिंता करत होता. अभिलाष टॉमी एक धाडसी वीर अधिकारी आहेत हे आपणा सर्वाना माहित आहेच. कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानावाचून एक छोटीशी नाव घेऊन जगाची सफर करणारे ते पहिले भारतीय अधिकारी आहेत. गेल्या 80  दिवसापासून, दक्षिण  हिंदी महासागरात, गोल्डन ग्लोब रेस मधे भाग घेण्यासाठी समुद्रात आपली गती कायम राखत ते आगेकूच करत होते मात्र भयानक सागरी वादळाने त्यांच्या समोर संकट निर्माण केले मात्र भारतीय नौदलाचा हा वीर समुद्रात अनेक दिवस झुंज देत राहिला, लढत राहिला. अन्न-पाण्यावाचून,पाण्यात लढत राहिला. जीवनाकडून हार मानली नाही. साहस, संकल्प शक्ती, पराक्रम यांचे एक अद्‌भुत उदाहरण. काही दिवसांपूर्वी, अभिलाष यांची समुद्रातून सुखरूप सुटका करण्यात आली त्यानंतर मी दूरध्वनी वरून  त्यांच्याशी संभाषण केले. याआधीही मी त्यांना भेटलो आहे. एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आल्यानंतरही त्यांचं जे मनोबल होते, उत्साह होता, पुन्हा एकदा असा पराक्रम करण्याचा त्यांचा संकल्प त्यांनी मला सांगितला तो देशाच्या युवा पिढीला प्रेरक आहे. मी अभिलाष टॉमी यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो आणि त्याचं हे साहस, त्यांचा पराक्रम, त्यांची संकल्प शक्ती आणि जिंकण्याची दुर्दम्य ताकद आपल्या देशाच्या युवा पिढीला नक्कीच प्रेरणा देईल. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 2 ऑक्टोबर या दिवसाचे आपल्या देशासाठी काय महत्व आहे हे अगदी लहान मुलांनाही माहित आहे. या वर्षीच्या 2 ऑक्टोबरला आणखी एक विशेष महत्व आहे. आतापासून दोन वर्ष आपण महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त जगभरात अनेक कार्यक्रम करणार आहोत. महात्मा गांधींच्या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. डॉ मार्टिन ल्युथर किंग ज्यूनिअर असोत किंवा नेल्सन मंडेला, यासारख्या महान विभूतीनी, प्रत्येकाने गांधींच्या विचारातून शक्ती प्राप्त केली आणि आपल्या लोकांना समानता आणि सन्मानाचा हक्क देण्यासाठी दीर्घ लढा देऊ शकले. आजच्या‘मन की बात’ मधून मी आपल्या पूज्य बापूंच्या एका आणखी महत्वपूर्ण कार्याची चर्चा करू इच्छितो, जे अधिकाधिक लोकांनी माहित करून घेतले पाहिजे. 1941 मधे, महात्मा गांधींनी  रचनात्मक कार्यक्रमाच्या रूपाने, काही विचार लिहिणे सुरु केले. त्यानंतर 1945 मधे स्वातंत्र्य संग्रामाने जोर घेतला त्यावेळी  त्यांनी या विचारांची सुधारीत प्रत तयार केली. पूज्य बापूंनी, शेतकरी, गाव, श्रमिकांच्या अधिकाराचे रक्षण, स्वच्छता, शिक्षणाचा प्रसार यासारख्या विषयावर आपले विचार देशवासियांसमोर ठेवले. याला ‘गांधी चार्टर’ असेही म्हणतात. पूज्य बापू लोक संग्रही होते. लोकांना जोडणे, त्यांच्यात मिसळणे हे बापूंचे वैशिष्ट होते, तो त्यांचा स्वभाव होता. या त्यांच्या आगळ्या वैशिष्ट्याचा प्रत्येकाने केव्हा ना केव्हा नक्कीच अनुभव घेतला होता. त्यांनी प्रत्येकाला हा अनुभव दिला की ती व्यक्ती देशासाठी सर्वात महत्वाची आणि नितांत आवश्यक आहे. स्वातंत्र्य लढ्यातलं त्याचं सर्वात मोठे योगदान हे आहे की त्यांनी या लढ्याला व्यापक जनआंदोलनाचं स्वरूप दिलं. स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनात महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत, समाजाच्या प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक वर्गातल्या लोकांनी स्वतःला झोकून दिलं. बापूंनी आपणा सर्वाना एक प्रेरणादायी मंत्र दिला होता. त्यात गांधीजीनी म्हटलं होते ‘मी आपल्याला एक मंत्र देतो, तुम्हाला जेव्हा कधी शंका असेल किंवा तुमच्या अहंकाराने फणा काढला असेल तर तुम्ही या कसोटीवर आजमावून पहा, तुम्ही जो गरिबातला गरीब आणि कमजोर माणूस पाहिला असेल, त्याचा चेहरा आठवून पहा आणि आपल्या हृदयाला विचारा की जे पाऊल उचलण्याचा तुम्ही विचार करत  आहात, ते त्या माणसासाठी किती उपयुक्त आहे. त्यामुळे त्याला काही लाभ मिळेल का… त्यामुळे तो आपले जीवन आणि भाग्यावर काबु मिळवू शकेल का… यामुळे कोट्यावधी लोकांना स्वराज मिळू शकेल का, जे उपाशी आहेत आणि त्यांचा आत्मा अतृप्त आहे… तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमची शंका कमी होऊ लागली आहे आणि अहंकार समाप्त होऊ लागला आहे.

माझ्या प्रिय देशवासियानो, गांधीजींचा एक मंत्र आजही तितकाच महत्वाचा आहे. आज देशात मध्यम वर्ग वाढत आहे,त्यांची वाढती आर्थिक ताकद, वाढती क्रय शक्ती, काही खरेदीला जाताना आपण एक क्षण बापुजींचे स्मरण करू शकतो का… पूज्य बापूजींच्या त्या मंत्राचे स्मरण करू शकतो. खरेदी करताना आपण विचार करू शकतो का…. की मी जी गोष्ट विकत घेत आहे त्यामुळे माझ्या देशाच्या कोणत्या नागरिकाला त्याचा लाभ होणार आहे… कोणाच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे… कोण असेल तो भाग्यशाली, ज्याचा या खरेदीमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ होणार आहे… गरीबातल्या गरिबाला लाभ झाला तर मला अधिक जास्त आनंद होईल. गांधीजींचा हा मंत्र लक्षात ठेवून आपण येत्या दिवसात काही दिवसात जी काही खरेदी करू, गांधीजींची 150 वी जयंती साजरी करत असताना आपण याकडे नक्कीच लक्ष द्या की आपल्या खरेदीमुळे कोणत्या ना कोणत्या देश बांधवाचं हित साधलं गेले पाहिजे आणि त्यातही ज्याने आपला घाम गाळला आहे, आपले पैसे, आपली प्रतिभा वापरली आहे त्या सर्वाना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात लाभ झाला पाहिजे. हाच तर गांधीजींचा मंत्र आहे, हाच तर गांधीजींचा संदेश आहे आणि मला विश्वास आहे, सर्वात गरीब आणि दुर्बल  व्यक्तीच्या जीवनात आपले हे छोटेसे पाऊल मोठा बदल घडवू शकते.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, गांधीजीनी म्हटले होते की स्वच्छता कराल तर स्वातंत्र्य प्राप्त होईल. कदाचित त्यानाही हे नाहीत नसेल की हे कसे होईल… पण हे साध्य झाले, भारताला स्वातंत्र्य मिळाले. याच प्रमाणे आज आपल्याला वाटू शकते की माझ्या या छोट्याश्या कार्यानेही माझ्या देशाच्या आर्थिक प्रगतीत, आर्थिक सशक्तीकरणात, गरिबाला गरिबीविरूद्ध लढण्यासाठी ताकद देण्यात माझं मोठे योगदान राहू शकते. आजच्या युगात हीच खरी देशभक्ती आहे, हीच पूज्य बापूंना कार्याजली आहे. विशेष प्रसंगी खादी आणि हातमाग उत्पादने खरेदी करण्याचा विचार केला तर त्यामुळे विणकराना मदत होईल, असे म्हणतात की लाल बहाद्दूर शास्त्री, खादीची जुनी फाटकी वस्त्रही जपून ठेवत असत  कारण त्यामागे कोणाचे  तरी कष्ट असतात. ते म्हणत ही सर्व खादीची वस्त्रे खूप मेहनतीने तयार केली आहेत, त्याचा प्रत्येक धागा कामी आला पाहिजे. देशाप्रती आत्मीयता आणि देशवासियांप्रति स्न्हेहाची भावना या लहानपणीच्या महामानवाच्या नसानसात भिनलेली होती. दोन दिवसांनी, पूज्य बापूजींच्या जयंती बरोबरच आपण शास्त्रीजींची जयंतीही साजरी करणार आहोत. शास्त्रीजींचे नाव उच्चारताच आपणा भारतवासीयांच्या मनात असीम श्रद्धेचा भाव फुलून येतो. त्यांचे सौम्य व्यक्तीत्व प्रत्येक देशवासीयाला सदैव अभिमानास्पद आहे.

लाल बहाद्दूर शास्त्री यांचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून ते अतिशय विनम्र दिसत असत पण मनातून ते पहाडा प्रमाणे दृढनिश्चयी होते. ‘जय जवान, जय किसान’ ही त्यांची  घोषणा त्यांच्या या विराट व्यक्तीत्वाची ओळख  आहे. राष्ट्राप्रती त्यांच्या  निःस्वार्थ तपस्येचे हे फळ होते की सुमारे दीड वर्षाच्या अल्प कार्य काळात त्यांनी देशाचे जवान आणि शेतकऱ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा मंत्र दिला.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण पूज्य बापूंचे स्मरण करत आहोत तर स्वच्छतेबाबत बोलल्याशिवाय राहणार नाही हे तर स्वाभाविकच आहे. 15 सप्टेंबर पासून ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला सुरवात झाली. कोट्यवधी लोक यात सहभागी झाले आणि दिल्लीतल्या आंबेडकर शाळेतल्या विद्यार्थ्यासमवेत श्रमदानाचे भाग्य मला लाभले. मी त्या शाळेत गेलो ज्याची पायाभरणी स्वतः पूज्य बाबासाहेबांनी केली होती. देशभरातले सर्व स्तरातले लोक या 15 तारखेला या श्रमदानात सहभागी झाले. संस्थानीही यात हिरीरीने भाग घेतला. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी,एनएसएस, युवा संघटना, प्रसार माध्यम गट, खाजगी उद्योग जगत सर्वांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छता श्रमदान केलं. या सर्व स्वच्छता प्रेमीचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आता ऐकु या एक फोन कॉल 

‘नमस्कार, माझं नाव शैतान सिंह, जिल्हा बिकानेर, तालुका पुगल, राजस्थान मधून बोलत आहे, मी दृष्टीहीन आहे. माझ्या दोन्‍ही डोळ्यांनी मला दिसत नाही. मी सांगू इच्छितो की, मोदीजींनी, स्वच्छ भारत हे पाऊल उचलले आहे ते अतिशय उत्तम आहे. आम्हा दृष्टिहीन व्यक्तींना शौचालयात जाण्यासाठी त्रास होत असे. आता प्रत्येक घरात शौचालय झाल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला आहे. आपण उचललेले हे पाऊल अतिशय उत्तम आहे. हे काम पुढेही सुरु राहू दे’

खूप-खूप धन्यवाद. आपण मोठी गोष्ट सांगितली. प्रत्येकाच्या जीवनात स्वच्छतेचे स्वतःचे महत्व आहे आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपल्या घरात शौचालय बांधण्यात आले आणि आपल्याला सुविधा मिळाली, आम्हा सर्वासाठी यापेक्षा आनंदाची बाब काय असू शकते… कदाचित या अभियानाशी संबंधित लोकांनाही माहित नसेल, की प्रज्ञाचक्षु असल्यामुळे आपण पाहू शकत नाही, शौचालय नसल्यामुळे आपणाला किती अडचणींचा सामना करावा लागत होता आणि शौचालय बनल्यामुळे आपले जीवन किती सुलभ झाले, आपण हा पैलू दर्शवत फोन केला नसता तर कदाचित या स्वच्छता अभियानाशी संबंधित लोकांच्या लक्षातही हा संवेदनशील पैलू आला नसता. आपल्या फोन बद्दल मी आपल्याला विशेष धन्यवाद देतो.     

माझ्या प्रिय देशवासियांनो,

स्वच्छ भारत अभियान केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगात एक यशस्वी कहाणी ठरले आहे, ज्याबद्दल प्रत्येक जण बोलत आहे. या वेळी भारत, इतिहासातले सर्वात मोठे जागतिक स्वच्छता संमेलन आयोजित करत आहे. ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलन’ म्हणजेच महात्मा गांधी इंटर नॅशनल सॅनिटेशन कन्व्हेन्शन. जगभरातले स्वच्छता मंत्री आणि या क्षेत्रातले तज्ञ एकत्र येऊन स्वच्छतेविषयी आपले प्रयोग आणि अनुभव विशद करत आहेत. महात्मा गांधी इंटर नॅशनल  सॅनिटेशन कन्व्हेन्शनची समाप्ती 2 ऑक्टोबर 2018 ला  बापूंच्या 150 व्या जयंती समारंभाच्या प्रारंभा बरोबर होणार आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, संस्कृत मधे एक म्हण आहे, ‘न्यायमूलं स्वराज्यं स्यात्’ म्हणजे स्वराजाच्या मुळाशी न्याय असतो, जेव्हा न्यायाची चर्चा होते तेव्हा मानव अधिकाराची भावना त्यात समविष्ट असते. शोषित, वंचित जनाचे स्वातंत्र्य,शांतता आणि त्यांच्यासाठी न्याय सुनिश्चित करण्यासाठी हे विशेष करून अनिवार्य आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात गरिबांच्या मूळ अधिकारांच्या रक्षणासाठी तरतूद केली गेली आहे. त्यांच्याच दृष्टीकोनातून प्रेरित होऊन 12 ऑक्टोबर 1993 मधे राष्ट्रीय मानव अधिकार आयोग म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशनची, एनएचआरसीची स्थापना करण्यात आली. काही दिवसातच एनएचआरसीला 25 वर्ष पूर्ण होणार आहेत. एनएचआरसीने मानव अधिकारांच्या रक्षणा बरोबरच मानवी प्रतिष्ठा वृद्धींगत करण्याचे कार्य केले आहे. आपले प्रिय नेते, देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी स्पष्ट केले होते की मानव अधिकार ही आमच्यासाठी परकी संकल्पना नाही. आपल्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे प्रतिक चिन्हात वैदिक काळातले “सर्वे भवन्तु सुखिनः” कोरलेले आहे. एनएचआरसीने मानव अधिकारांप्रति व्यापक जागृती निर्माण केली आहे, त्याच बरोबर त्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी प्रशंसनीय भूमिकाही बजावली आहे. 25 वर्षाच्या या प्रवासात या आयोगाने देशवासीयामधे एक आशा आणि विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. एका निरोगी समाजासाठी, उत्तम लोकशाही मूल्यांसाठी ही एक आशादायक गोष्ट आहे असे मी मानतो. आज राष्ट्रीय स्तरावरच्या  मानव अधिकार कार्या बरोबरच 26 राज्य मानव अधिकार आयोगही स्थापित करण्यात आले आहेत. एक समाज म्हणून मानव अधिकारांचे महत्व जाणण्याची आणि आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. हाच ‘सबका साथ,सबका विकास’ याचा आधार आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, ऑक्टोबर महिना आहे, जयप्रकाश नारायण यांची जयंती आहे, राजमाता विजयाराजे सिंदिया यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ होत आहे, ही सर्व थोर व्यक्तित्व, आपणा सर्वांना प्रेरणा देत आली आहेत, त्यांना नमन करु या, 31 ऑक्टोबर सरदार साहेब यांची जयंती आहे, पुढच्या ‘मन की बात’मधे सविस्तर बोलू इच्छितो, मात्र आज उल्लेख यासाठी करू इच्छितो, की काही वर्षांपासून सरदार साहेब यांच्या जयंती दिनी, 31 ऑक्टोबरला ‘रन फॉर युनिटी’,एकता दौड, हिंदुस्तानच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरात, गावात या ‘एकतेसाठी दौड’चे आयोजन केले जाते. या वर्षीही,आपण प्रयत्न पूर्वक आपल्या गावात, शहरात, महानगरात ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करा. एकतेसाठी दौड हाच सरदार साहेब, त्यांचे स्मरण करण्याचा उत्तम मार्ग आहे कारण त्यांनी आयुष्यभर एकतेसाठी काम केले. मी आपणा सर्वांना आग्रह करतो की 31 ऑक्टोबरला, ‘रन फॉर युनिटी’ च्या माध्यमातून समाजातला प्रत्येक वर्ग, देशाचा प्रत्येक भाग एकतेच्या सूत्रात गुंफण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ द्या, हीच त्यांना उत्तम श्रद्धांजली ठरेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, नवरात्री, दुर्गा पूजा, विजयादशमी या सर्व पवित्र पर्वासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक अनेक-अनेक शुभेच्छा देतो.

धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

Media Coverage

"Huge opportunity": Japan delegation meets PM Modi, expressing their eagerness to invest in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Today, India is not just a Nation of Dreams but also a Nation That Delivers: PM Modi in TV9 Summit
March 28, 2025
QuoteToday, the world's eyes are on India: PM
QuoteIndia's youth is rapidly becoming skilled and driving innovation forward: PM
Quote"India First" has become the mantra of India's foreign policy: PM
QuoteToday, India is not just participating in the world order but also contributing to shaping and securing the future: PM
QuoteIndia has given Priority to humanity over monopoly: PM
QuoteToday, India is not just a Nation of Dreams but also a Nation That Delivers: PM

श्रीमान रामेश्वर गारु जी, रामू जी, बरुन दास जी, TV9 की पूरी टीम, मैं आपके नेटवर्क के सभी दर्शकों का, यहां उपस्थित सभी महानुभावों का अभिनंदन करता हूं, इस समिट के लिए बधाई देता हूं।

TV9 नेटवर्क का विशाल रीजनल ऑडियंस है। और अब तो TV9 का एक ग्लोबल ऑडियंस भी तैयार हो रहा है। इस समिट में अनेक देशों से इंडियन डायस्पोरा के लोग विशेष तौर पर लाइव जुड़े हुए हैं। कई देशों के लोगों को मैं यहां से देख भी रहा हूं, वे लोग वहां से वेव कर रहे हैं, हो सकता है, मैं सभी को शुभकामनाएं देता हूं। मैं यहां नीचे स्क्रीन पर हिंदुस्तान के अनेक शहरों में बैठे हुए सब दर्शकों को भी उतने ही उत्साह, उमंग से देख रहा हूं, मेरी तरफ से उनका भी स्वागत है।

साथियों,

आज विश्व की दृष्टि भारत पर है, हमारे देश पर है। दुनिया में आप किसी भी देश में जाएं, वहां के लोग भारत को लेकर एक नई जिज्ञासा से भरे हुए हैं। आखिर ऐसा क्या हुआ कि जो देश 70 साल में ग्यारहवें नंबर की इकोनॉमी बना, वो महज 7-8 साल में पांचवे नंबर की इकोनॉमी बन गया? अभी IMF के नए आंकड़े सामने आए हैं। वो आंकड़े कहते हैं कि भारत, दुनिया की एकमात्र मेजर इकोनॉमी है, जिसने 10 वर्षों में अपने GDP को डबल किया है। बीते दशक में भारत ने दो लाख करोड़ डॉलर, अपनी इकोनॉमी में जोड़े हैं। GDP का डबल होना सिर्फ आंकड़ों का बदलना मात्र नहीं है। इसका impact देखिए, 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं, और ये 25 करोड़ लोग एक नियो मिडिल क्लास का हिस्सा बने हैं। ये नियो मिडिल क्लास, एक प्रकार से नई ज़िंदगी शुरु कर रहा है। ये नए सपनों के साथ आगे बढ़ रहा है, हमारी इकोनॉमी में कंट्रीब्यूट कर रहा है, और उसको वाइब्रेंट बना रहा है। आज दुनिया की सबसे बड़ी युवा आबादी हमारे भारत में है। ये युवा, तेज़ी से स्किल्ड हो रहा है, इनोवेशन को गति दे रहा है। और इन सबके बीच, भारत की फॉरेन पॉलिसी का मंत्र बन गया है- India First, एक जमाने में भारत की पॉलिसी थी, सबसे समान रूप से दूरी बनाकर चलो, Equi-Distance की पॉलिसी, आज के भारत की पॉलिसी है, सबके समान रूप से करीब होकर चलो, Equi-Closeness की पॉलिसी। दुनिया के देश भारत की ओपिनियन को, भारत के इनोवेशन को, भारत के एफर्ट्स को, जैसा महत्व आज दे रहे हैं, वैसा पहले कभी नहीं हुआ। आज दुनिया की नजर भारत पर है, आज दुनिया जानना चाहती है, What India Thinks Today.

|

साथियों,

भारत आज, वर्ल्ड ऑर्डर में सिर्फ पार्टिसिपेट ही नहीं कर रहा, बल्कि फ्यूचर को शेप और सेक्योर करने में योगदान दे रहा है। दुनिया ने ये कोरोना काल में अच्छे से अनुभव किया है। दुनिया को लगता था कि हर भारतीय तक वैक्सीन पहुंचने में ही, कई-कई साल लग जाएंगे। लेकिन भारत ने हर आशंका को गलत साबित किया। हमने अपनी वैक्सीन बनाई, हमने अपने नागरिकों का तेज़ी से वैक्सीनेशन कराया, और दुनिया के 150 से अधिक देशों तक दवाएं और वैक्सीन्स भी पहुंचाईं। आज दुनिया, और जब दुनिया संकट में थी, तब भारत की ये भावना दुनिया के कोने-कोने तक पहुंची कि हमारे संस्कार क्या हैं, हमारा तौर-तरीका क्या है।

साथियों,

अतीत में दुनिया ने देखा है कि दूसरे विश्व युद्ध के बाद जब भी कोई वैश्विक संगठन बना, उसमें कुछ देशों की ही मोनोपोली रही। भारत ने मोनोपोली नहीं बल्कि मानवता को सर्वोपरि रखा। भारत ने, 21वीं सदी के ग्लोबल इंस्टीट्यूशन्स के गठन का रास्ता बनाया, और हमने ये ध्यान रखा कि सबकी भागीदारी हो, सबका योगदान हो। जैसे प्राकृतिक आपदाओं की चुनौती है। देश कोई भी हो, इन आपदाओं से इंफ्रास्ट्रक्चर को भारी नुकसान होता है। आज ही म्यांमार में जो भूकंप आया है, आप टीवी पर देखें तो बहुत बड़ी-बड़ी इमारतें ध्वस्त हो रही हैं, ब्रिज टूट रहे हैं। और इसलिए भारत ने Coalition for Disaster Resilient Infrastructure - CDRI नाम से एक वैश्विक नया संगठन बनाने की पहल की। ये सिर्फ एक संगठन नहीं, बल्कि दुनिया को प्राकृतिक आपदाओं के लिए तैयार करने का संकल्प है। भारत का प्रयास है, प्राकृतिक आपदा से, पुल, सड़कें, बिल्डिंग्स, पावर ग्रिड, ऐसा हर इंफ्रास्ट्रक्चर सुरक्षित रहे, सुरक्षित निर्माण हो।

साथियों,

भविष्य की चुनौतियों से निपटने के लिए हर देश का मिलकर काम करना बहुत जरूरी है। ऐसी ही एक चुनौती है, हमारे एनर्जी रिसोर्सेस की। इसलिए पूरी दुनिया की चिंता करते हुए भारत ने International Solar Alliance (ISA) का समाधान दिया है। ताकि छोटे से छोटा देश भी सस्टेनबल एनर्जी का लाभ उठा सके। इससे क्लाइमेट पर तो पॉजिटिव असर होगा ही, ये ग्लोबल साउथ के देशों की एनर्जी नीड्स को भी सिक्योर करेगा। और आप सबको ये जानकर गर्व होगा कि भारत के इस प्रयास के साथ, आज दुनिया के सौ से अधिक देश जुड़ चुके हैं।

साथियों,

बीते कुछ समय से दुनिया, ग्लोबल ट्रेड में असंतुलन और लॉजिस्टिक्स से जुड़ी challenges का सामना कर रही है। इन चुनौतियों से निपटने के लिए भी भारत ने दुनिया के साथ मिलकर नए प्रयास शुरु किए हैं। India–Middle East–Europe Economic Corridor (IMEC), ऐसा ही एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट है। ये प्रोजेक्ट, कॉमर्स और कनेक्टिविटी के माध्यम से एशिया, यूरोप और मिडिल ईस्ट को जोड़ेगा। इससे आर्थिक संभावनाएं तो बढ़ेंगी ही, दुनिया को अल्टरनेटिव ट्रेड रूट्स भी मिलेंगे। इससे ग्लोबल सप्लाई चेन भी और मजबूत होगी।

|

साथियों,

ग्लोबल सिस्टम्स को, अधिक पार्टिसिपेटिव, अधिक डेमोक्रेटिक बनाने के लिए भी भारत ने अनेक कदम उठाए हैं। और यहीं, यहीं पर ही भारत मंडपम में जी-20 समिट हुई थी। उसमें अफ्रीकन यूनियन को जी-20 का परमानेंट मेंबर बनाया गया है। ये बहुत बड़ा ऐतिहासिक कदम था। इसकी मांग लंबे समय से हो रही थी, जो भारत की प्रेसीडेंसी में पूरी हुई। आज ग्लोबल डिसीजन मेकिंग इंस्टीट्यूशन्स में भारत, ग्लोबल साउथ के देशों की आवाज़ बन रहा है। International Yoga Day, WHO का ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन, आर्टिफिशियल इंटेलीजेंस के लिए ग्लोबल फ्रेमवर्क, ऐसे कितने ही क्षेत्रों में भारत के प्रयासों ने नए वर्ल्ड ऑर्डर में अपनी मजबूत उपस्थिति दर्ज कराई है, और ये तो अभी शुरूआत है, ग्लोबल प्लेटफॉर्म पर भारत का सामर्थ्य नई ऊंचाई की तरफ बढ़ रहा है।

साथियों,

21वीं सदी के 25 साल बीत चुके हैं। इन 25 सालों में 11 साल हमारी सरकार ने देश की सेवा की है। और जब हम What India Thinks Today उससे जुड़ा सवाल उठाते हैं, तो हमें ये भी देखना होगा कि Past में क्या सवाल थे, क्या जवाब थे। इससे TV9 के विशाल दर्शक समूह को भी अंदाजा होगा कि कैसे हम, निर्भरता से आत्मनिर्भरता तक, Aspirations से Achievement तक, Desperation से Development तक पहुंचे हैं। आप याद करिए, एक दशक पहले, गांव में जब टॉयलेट का सवाल आता था, तो माताओं-बहनों के पास रात ढलने के बाद और भोर होने से पहले का ही जवाब होता था। आज उसी सवाल का जवाब स्वच्छ भारत मिशन से मिलता है। 2013 में जब कोई इलाज की बात करता था, तो महंगे इलाज की चर्चा होती थी। आज उसी सवाल का समाधान आयुष्मान भारत में नजर आता है। 2013 में किसी गरीब की रसोई की बात होती थी, तो धुएं की तस्वीर सामने आती थी। आज उसी समस्या का समाधान उज्ज्वला योजना में दिखता है। 2013 में महिलाओं से बैंक खाते के बारे में पूछा जाता था, तो वो चुप्पी साध लेती थीं। आज जनधन योजना के कारण, 30 करोड़ से ज्यादा बहनों का अपना बैंक अकाउंट है। 2013 में पीने के पानी के लिए कुएं और तालाबों तक जाने की मजबूरी थी। आज उसी मजबूरी का हल हर घर नल से जल योजना में मिल रहा है। यानि सिर्फ दशक नहीं बदला, बल्कि लोगों की ज़िंदगी बदली है। और दुनिया भी इस बात को नोट कर रही है, भारत के डेवलपमेंट मॉडल को स्वीकार रही है। आज भारत सिर्फ Nation of Dreams नहीं, बल्कि Nation That Delivers भी है।

साथियों,

जब कोई देश, अपने नागरिकों की सुविधा और समय को महत्व देता है, तब उस देश का समय भी बदलता है। यही आज हम भारत में अनुभव कर रहे हैं। मैं आपको एक उदाहरण देता हूं। पहले पासपोर्ट बनवाना कितना बड़ा काम था, ये आप जानते हैं। लंबी वेटिंग, बहुत सारे कॉम्प्लेक्स डॉक्यूमेंटेशन का प्रोसेस, अक्सर राज्यों की राजधानी में ही पासपोर्ट केंद्र होते थे, छोटे शहरों के लोगों को पासपोर्ट बनवाना होता था, तो वो एक-दो दिन कहीं ठहरने का इंतजाम करके चलते थे, अब वो हालात पूरी तरह बदल गया है, एक आंकड़े पर आप ध्यान दीजिए, पहले देश में सिर्फ 77 पासपोर्ट सेवा केंद्र थे, आज इनकी संख्या 550 से ज्यादा हो गई है। पहले पासपोर्ट बनवाने में, और मैं 2013 के पहले की बात कर रहा हूं, मैं पिछले शताब्दी की बात नहीं कर रहा हूं, पासपोर्ट बनवाने में जो वेटिंग टाइम 50 दिन तक होता था, वो अब 5-6 दिन तक सिमट गया है।

साथियों,

ऐसा ही ट्रांसफॉर्मेशन हमने बैंकिंग इंफ्रास्ट्रक्चर में भी देखा है। हमारे देश में 50-60 साल पहले बैंकों का नेशनलाइजेशन किया गया, ये कहकर कि इससे लोगों को बैंकिंग सुविधा सुलभ होगी। इस दावे की सच्चाई हम जानते हैं। हालत ये थी कि लाखों गांवों में बैंकिंग की कोई सुविधा ही नहीं थी। हमने इस स्थिति को भी बदला है। ऑनलाइन बैंकिंग तो हर घर में पहुंचाई है, आज देश के हर 5 किलोमीटर के दायरे में कोई न कोई बैंकिंग टच प्वाइंट जरूर है। और हमने सिर्फ बैंकिंग इंफ्रास्ट्रक्चर का ही दायरा नहीं बढ़ाया, बल्कि बैंकिंग सिस्टम को भी मजबूत किया। आज बैंकों का NPA बहुत कम हो गया है। आज बैंकों का प्रॉफिट, एक लाख 40 हज़ार करोड़ रुपए के नए रिकॉर्ड को पार कर चुका है। और इतना ही नहीं, जिन लोगों ने जनता को लूटा है, उनको भी अब लूटा हुआ धन लौटाना पड़ रहा है। जिस ED को दिन-रात गालियां दी जा रही है, ED ने 22 हज़ार करोड़ रुपए से अधिक वसूले हैं। ये पैसा, कानूनी तरीके से उन पीड़ितों तक वापिस पहुंचाया जा रहा है, जिनसे ये पैसा लूटा गया था।

साथियों,

Efficiency से गवर्नमेंट Effective होती है। कम समय में ज्यादा काम हो, कम रिसोर्सेज़ में अधिक काम हो, फिजूलखर्ची ना हो, रेड टेप के बजाय रेड कार्पेट पर बल हो, जब कोई सरकार ये करती है, तो समझिए कि वो देश के संसाधनों को रिस्पेक्ट दे रही है। और पिछले 11 साल से ये हमारी सरकार की बड़ी प्राथमिकता रहा है। मैं कुछ उदाहरणों के साथ अपनी बात बताऊंगा।

|

साथियों,

अतीत में हमने देखा है कि सरकारें कैसे ज्यादा से ज्यादा लोगों को मिनिस्ट्रीज में accommodate करने की कोशिश करती थीं। लेकिन हमारी सरकार ने अपने पहले कार्यकाल में ही कई मंत्रालयों का विलय कर दिया। आप सोचिए, Urban Development अलग मंत्रालय था और Housing and Urban Poverty Alleviation अलग मंत्रालय था, हमने दोनों को मर्ज करके Housing and Urban Affairs मंत्रालय बना दिया। इसी तरह, मिनिस्ट्री ऑफ ओवरसीज़ अफेयर्स अलग था, विदेश मंत्रालय अलग था, हमने इन दोनों को भी एक साथ जोड़ दिया, पहले जल संसाधन, नदी विकास मंत्रालय अलग था, और पेयजल मंत्रालय अलग था, हमने इन्हें भी जोड़कर जलशक्ति मंत्रालय बना दिया। हमने राजनीतिक मजबूरी के बजाय, देश की priorities और देश के resources को आगे रखा।

साथियों,

हमारी सरकार ने रूल्स और रेगुलेशन्स को भी कम किया, उन्हें आसान बनाया। करीब 1500 ऐसे कानून थे, जो समय के साथ अपना महत्व खो चुके थे। उनको हमारी सरकार ने खत्म किया। करीब 40 हज़ार, compliances को हटाया गया। ऐसे कदमों से दो फायदे हुए, एक तो जनता को harassment से मुक्ति मिली, और दूसरा, सरकारी मशीनरी की एनर्जी भी बची। एक और Example GST का है। 30 से ज्यादा टैक्सेज़ को मिलाकर एक टैक्स बना दिया गया है। इसको process के, documentation के हिसाब से देखें तो कितनी बड़ी बचत हुई है।

साथियों,

सरकारी खरीद में पहले कितनी फिजूलखर्ची होती थी, कितना करप्शन होता था, ये मीडिया के आप लोग आए दिन रिपोर्ट करते थे। हमने, GeM यानि गवर्नमेंट ई-मार्केटप्लेस प्लेटफॉर्म बनाया। अब सरकारी डिपार्टमेंट, इस प्लेटफॉर्म पर अपनी जरूरतें बताते हैं, इसी पर वेंडर बोली लगाते हैं और फिर ऑर्डर दिया जाता है। इसके कारण, भ्रष्टाचार की गुंजाइश कम हुई है, और सरकार को एक लाख करोड़ रुपए से अधिक की बचत भी हुई है। डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर- DBT की जो व्यवस्था भारत ने बनाई है, उसकी तो दुनिया में चर्चा है। DBT की वजह से टैक्स पेयर्स के 3 लाख करोड़ रुपए से ज्यादा, गलत हाथों में जाने से बचे हैं। 10 करोड़ से ज्यादा फर्ज़ी लाभार्थी, जिनका जन्म भी नहीं हुआ था, जो सरकारी योजनाओं का फायदा ले रहे थे, ऐसे फर्जी नामों को भी हमने कागजों से हटाया है।

साथियों,

 

हमारी सरकार टैक्स की पाई-पाई का ईमानदारी से उपयोग करती है, और टैक्सपेयर का भी सम्मान करती है, सरकार ने टैक्स सिस्टम को टैक्सपेयर फ्रेंडली बनाया है। आज ITR फाइलिंग का प्रोसेस पहले से कहीं ज्यादा सरल और तेज़ है। पहले सीए की मदद के बिना, ITR फाइल करना मुश्किल होता था। आज आप कुछ ही समय के भीतर खुद ही ऑनलाइन ITR फाइल कर पा रहे हैं। और रिटर्न फाइल करने के कुछ ही दिनों में रिफंड आपके अकाउंट में भी आ जाता है। फेसलेस असेसमेंट स्कीम भी टैक्सपेयर्स को परेशानियों से बचा रही है। गवर्नेंस में efficiency से जुड़े ऐसे अनेक रिफॉर्म्स ने दुनिया को एक नया गवर्नेंस मॉडल दिया है।

साथियों,

पिछले 10-11 साल में भारत हर सेक्टर में बदला है, हर क्षेत्र में आगे बढ़ा है। और एक बड़ा बदलाव सोच का आया है। आज़ादी के बाद के अनेक दशकों तक, भारत में ऐसी सोच को बढ़ावा दिया गया, जिसमें सिर्फ विदेशी को ही बेहतर माना गया। दुकान में भी कुछ खरीदने जाओ, तो दुकानदार के पहले बोल यही होते थे – भाई साहब लीजिए ना, ये तो इंपोर्टेड है ! आज स्थिति बदल गई है। आज लोग सामने से पूछते हैं- भाई, मेड इन इंडिया है या नहीं है?

साथियों,

आज हम भारत की मैन्युफैक्चरिंग एक्सीलेंस का एक नया रूप देख रहे हैं। अभी 3-4 दिन पहले ही एक न्यूज आई है कि भारत ने अपनी पहली MRI मशीन बना ली है। अब सोचिए, इतने दशकों तक हमारे यहां स्वदेशी MRI मशीन ही नहीं थी। अब मेड इन इंडिया MRI मशीन होगी तो जांच की कीमत भी बहुत कम हो जाएगी।

|

साथियों,

आत्मनिर्भर भारत और मेक इन इंडिया अभियान ने, देश के मैन्युफैक्चरिंग सेक्टर को एक नई ऊर्जा दी है। पहले दुनिया भारत को ग्लोबल मार्केट कहती थी, आज वही दुनिया, भारत को एक बड़े Manufacturing Hub के रूप में देख रही है। ये सक्सेस कितनी बड़ी है, इसके उदाहरण आपको हर सेक्टर में मिलेंगे। जैसे हमारी मोबाइल फोन इंडस्ट्री है। 2014-15 में हमारा एक्सपोर्ट, वन बिलियन डॉलर तक भी नहीं था। लेकिन एक दशक में, हम ट्वेंटी बिलियन डॉलर के फिगर से भी आगे निकल चुके हैं। आज भारत ग्लोबल टेलिकॉम और नेटवर्किंग इंडस्ट्री का एक पावर सेंटर बनता जा रहा है। Automotive Sector की Success से भी आप अच्छी तरह परिचित हैं। इससे जुड़े Components के एक्सपोर्ट में भी भारत एक नई पहचान बना रहा है। पहले हम बहुत बड़ी मात्रा में मोटर-साइकल पार्ट्स इंपोर्ट करते थे। लेकिन आज भारत में बने पार्ट्स UAE और जर्मनी जैसे अनेक देशों तक पहुंच रहे हैं। सोलर एनर्जी सेक्टर ने भी सफलता के नए आयाम गढ़े हैं। हमारे सोलर सेल्स, सोलर मॉड्यूल का इंपोर्ट कम हो रहा है और एक्सपोर्ट्स 23 गुना तक बढ़ गए हैं। बीते एक दशक में हमारा डिफेंस एक्सपोर्ट भी 21 गुना बढ़ा है। ये सारी अचीवमेंट्स, देश की मैन्युफैक्चरिंग इकोनॉमी की ताकत को दिखाती है। ये दिखाती है कि भारत में कैसे हर सेक्टर में नई जॉब्स भी क्रिएट हो रही हैं।

साथियों,

TV9 की इस समिट में, विस्तार से चर्चा होगी, अनेक विषयों पर मंथन होगा। आज हम जो भी सोचेंगे, जिस भी विजन पर आगे बढ़ेंगे, वो हमारे आने वाले कल को, देश के भविष्य को डिजाइन करेगा। पिछली शताब्दी के इसी दशक में, भारत ने एक नई ऊर्जा के साथ आजादी के लिए नई यात्रा शुरू की थी। और हमने 1947 में आजादी हासिल करके भी दिखाई। अब इस दशक में हम विकसित भारत के लक्ष्य के लिए चल रहे हैं। और हमें 2047 तक विकसित भारत का सपना जरूर पूरा करना है। और जैसा मैंने लाल किले से कहा है, इसमें सबका प्रयास आवश्यक है। इस समिट का आयोजन कर, TV9 ने भी अपनी तरफ से एक positive initiative लिया है। एक बार फिर आप सभी को इस समिट की सफलता के लिए मेरी ढेर सारी शुभकामनाएं हैं।

मैं TV9 को विशेष रूप से बधाई दूंगा, क्योंकि पहले भी मीडिया हाउस समिट करते रहे हैं, लेकिन ज्यादातर एक छोटे से फाइव स्टार होटल के कमरे में, वो समिट होती थी और बोलने वाले भी वही, सुनने वाले भी वही, कमरा भी वही। TV9 ने इस परंपरा को तोड़ा और ये जो मॉडल प्लेस किया है, 2 साल के भीतर-भीतर देख लेना, सभी मीडिया हाउस को यही करना पड़ेगा। यानी TV9 Thinks Today वो बाकियों के लिए रास्ता खोल देगा। मैं इस प्रयास के लिए बहुत-बहुत अभिनंदन करता हूं, आपकी पूरी टीम को, और सबसे बड़ी खुशी की बात है कि आपने इस इवेंट को एक मीडिया हाउस की भलाई के लिए नहीं, देश की भलाई के लिए आपने उसकी रचना की। 50,000 से ज्यादा नौजवानों के साथ एक मिशन मोड में बातचीत करना, उनको जोड़ना, उनको मिशन के साथ जोड़ना और उसमें से जो बच्चे सिलेक्ट होकर के आए, उनकी आगे की ट्रेनिंग की चिंता करना, ये अपने आप में बहुत अद्भुत काम है। मैं आपको बहुत बधाई देता हूं। जिन नौजवानों से मुझे यहां फोटो निकलवाने का मौका मिला है, मुझे भी खुशी हुई कि देश के होनहार लोगों के साथ, मैं अपनी फोटो निकलवा पाया। मैं इसे अपना सौभाग्य मानता हूं दोस्तों कि आपके साथ मेरी फोटो आज निकली है। और मुझे पक्का विश्वास है कि सारी युवा पीढ़ी, जो मुझे दिख रही है, 2047 में जब देश विकसित भारत बनेगा, सबसे ज्यादा बेनिफिशियरी आप लोग हैं, क्योंकि आप उम्र के उस पड़ाव पर होंगे, जब भारत विकसित होगा, आपके लिए मौज ही मौज है। आपको बहुत-बहुत शुभकामनाएं।

धन्यवाद।