QuoteIndia does not lack in ideas, resources and capabilities, but certain States and regions have lagged behind due to a governance deficit: PM
QuoteVarious government schemes for the benefit of the poor, are better implemented in areas where good governance exists: PM

राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेची आज सांगता झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.

या परिषदेदरम्यान दिलेल्या विविध सूचनांबद्दल पंतप्रधानांनी राज्यपालांचे आभार मानले.

भारतात कल्पना स्रोत आणि क्षमतांची कमतरता नाही. मात्र, प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे काही राज्ये विकासाच्या गतीत मागे पडली आहेत असे पंतप्रधान म्हणाले. ज्या राज्यात सुप्रशासन आहे तिथे गरीबांच्या कल्याणासाठी असलेल्या सरकारी योजनांची उत्तम अंमलबजावणी सुरु आहे असे सांगत त्यांनी राज्यपालांनीही सरकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्या यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

भारताची एकता आणि अखंडता अधिक बळकट करण्यासाठी राज्यपालांनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” आणि “रन फॉर युनिटी” अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असेही पंतप्रधान म्हणाले.

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
How India’s ‘Digital Lifeline’ UPI Is Transforming Payments At Home & Abroad

Media Coverage

How India’s ‘Digital Lifeline’ UPI Is Transforming Payments At Home & Abroad
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 31 मे 2025
May 31, 2025

Appreciation from Citizens Heritage to High-Tech India Thrives Under PM Modi’s Transformative Governance