QuoteWe have set the aim to eradicate TB from India by 2025, says PM Modi
QuoteToday I'm confident that in the duration of 1 year we'll be able to achieve 90% immunisation: PM Modi at End TB Summit
QuoteWhether the mission of getting relief from TB is in India or in any country, frontline TB practitioners & workers have a large role: PM
QuoteSeveral ministers from all states & concerned officers are present in the event, indicate how we, as Team India, are determined to eradicate TB from India: PM at End TB Summit

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत क्षयरोग निर्मूलन शिखर परिषदेच्या उद्‌घाटन सत्राला संबोधित केले. दिल्ली क्षयरोग निर्मूलन शिखर परिषद म्हणजे क्षयरोग समूळ नष्ट होण्याच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. या रोगाच्या निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल हे गरिबांचे जीवन सुधारण्यांशी निगडीत आहे, असे ते म्हणाले.

|

2025 पर्यंत क्षयरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे लक्ष्य भारतानं निश्चित केले असल्याचे पंतप्रधानांनी घोषित केले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकार सर्वंकष कार्य करत असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात राज्य सरकारांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांना व्यक्तीश: पत्र लिहिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

|

क्षयरोग निर्मूलनात क्षयरोग तज्ञ डॉक्टर आणि कर्मचारी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचे ते म्हणाले. या रोगावर मात केलेले रुग्ण इतरांना प्रेरणादायी ठरत आहेत असं पंतप्रधानांनी सांगितले.

इच्छित लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारच्या वेगवान कार्यवाहीचं उदाहरण देतांना पंतप्रधानांनी ‘मिशन इंद्रधनुष’ आणि ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचे उदाहरण दिले.

Click here to read full text speech

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Marching into history: NDA's first women cadets graduate

Media Coverage

Marching into history: NDA's first women cadets graduate
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister meets the family members of Shubham Dwivedi
May 30, 2025

Prime Minister, Shri Narendra Modi, today, met with the family members of Shubham Dwivedi, at Kanpur, who lost his life in the terrorist attack in Pahalgam. "They expressed gratitude to our valiant army for Operation Sindoor against terrorism", Shri Modi stated.

The Prime Minister posted on X :

"पहलगाम के कायराना आतंकी हमले में जान गंवाने वाले हमारे कानपुर के बेटे शुभम द्विवेदी के परिजनों से आज मुलाकात हुई। उन्होंने आतंक के खिलाफ ऑपरेशन सिंदूर के लिए हमारी पराक्रमी सेना का आभार जताया। उनका ये जज्बा देशवासियों को प्रेरित करने वाला है।"